शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निवडणुकांवर डोळा ठेवून उद्घाटनांची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:52 IST

मुरबाड : वासिंद तालुक्यात ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक रस्त्यांचे डांबरीकरण, नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, हे शासकीय प्रोटोकॉलनुसार न करता पालकमंत्र्यांसोबतच प्रशासकीय यंत्रणेला डावलून ठेकेदारासोबत आमदार, खासदारांनी भूमिपूजनाचा कार्यक्र म घाईघाईत उरकण्याचा सपाटा लावला आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही लगीनघाई सुरू ...

मुरबाड : वासिंद तालुक्यात ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक रस्त्यांचे डांबरीकरण, नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, हे शासकीय प्रोटोकॉलनुसार न करता पालकमंत्र्यांसोबतच प्रशासकीय यंत्रणेला डावलून ठेकेदारासोबत आमदार, खासदारांनी भूमिपूजनाचा कार्यक्र म घाईघाईत उरकण्याचा सपाटा लावला आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही लगीनघाई सुरू असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मुरबाड तालुक्यात पाच कोटींचा निधी रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, नूतनीकरणासाठी उपलब्ध झाला आहे. सरळगाव काँक्रि टीकरण, सायले, शीळघर, किसळ, झाडघर, कांदळी, पºहे, बंगालपाडा, धसई याअंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन रविवार, २९ आॅक्टोबर रोजी खा. कपिल पाटील व आ. किसन कथोरे यांनी सरकारी ऐवजी भाजपाचा कार्यक्र म या नावाखाली उरकले. केवळ होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर डोळा ठेवून भूमिपूजन आणि सोबत कार्यकर्ता मेळावा आयोजित करून दिखाव्याचा बडेजाव केला.

टॅग्स :Electionनिवडणूक