शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भाजपला लक्ष्य करण्याकरिता कपिल पाटील काँग्रेसच्या निशाण्यावर’; भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता ओबीसी उमेदवाराचा शोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 10:00 IST

ठाणे जिल्ह्यात भाजपला आव्हान द्यायचे तर भिवंडीचा काँग्रेसला गड मजबूत करून कपिल पाटील यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान द्यायचे, हाच काँग्रेसचा इरादा आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडी लाेकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना आव्हान देण्याकरिता काँग्रेसकडून ओबीसी प्रवर्गातील तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यस्तरीय व जिल्हा पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपला धूळ चारायची तर भिवंडी लोकसभा मतदारसंघावर कब्जा करायचा, असे काँग्रेसला वाटत आहे. भिवंडीतील न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल करून त्यांना बेजार केले गेले. त्याचा वचपा काढणे हाही हेतू असल्याचे संकेत नेत्यांनी दिले.

ठाणे जिल्ह्यात भाजपला आव्हान द्यायचे तर भिवंडीचा काँग्रेसला गड मजबूत करून कपिल पाटील यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान द्यायचे, हाच काँग्रेसचा इरादा आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भिवंडी लाेकसभेच्या निवडणुकीकरिता सहा तगड्या उमेदवारांचा पर्याय पक्षाच्या उमेदवार निवड समितीसमोर ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या सहा निकषांमध्ये बसणाऱ्या ओबीसी नेत्यांचा शाेध घेतला जात आहे. माजी खासदार, आमदार अथवा चांगला संघटनात्मक अनुभव असलेली आणि काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी  जोडलेली व्यक्ती उमेदवार म्हणून देण्याचा पक्षाचा विचार आहे.

 नवी दिल्ली येथील काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष अजय सिंह यादव यांनी राज्याच्या भानुदास माळी यांना या सहा निकषांवर उमेदवारांचा शाेध घेऊन शिफारस करण्याचे आदेश दिले आहेत.  भिवंडी लाेकसभेतून माजी खासदार सुरेश टावरे, काँग्रेसचे ओबीसी नेते डाॅ. प्रकाश भांगरथ, माजी आमदार ताहीर माेमीन, राकेश पाटील आणि दयानंद चाैधरी आदी नेत्यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भांगरथ यांनी या वृत्तास दुजाेरा दिला.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटील