शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

कल्याण-अंबरनाथ रस्ता मार्गी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:29 IST

बाधित व्यापा-यांची बैठक घेत पर्यायी जागा देण्याचे मान्य केल्याने रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार आहे.

उल्हासनगर : अखेर तीन वर्षांपासून अर्धवट पडलेल्या कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम मार्गी लागण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. बाधित व्यापा-यांची बैठक घेत पर्यायी जागा देण्याचे मान्य केल्याने रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार आहे. रस्ता पुनर्बांधणीसाठी २२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.उल्हासनगरमधील कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणात एक हजारापेक्षा अधिक दुकानदार बाधित झाले. अशंत: बाधित व्यापाºयांना दुरूस्ती व दुमजली बांधण्याची तोंडी परवानगी महापालिकेने दिली. तर पूर्णत: बाधित व्यापाºयांना कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी मार्केटमध्ये २०० चौरस मीटरचे गाळे देण्याचा ठराव मंजूर केला. मात्र १५ पेक्षा अधिक दुकानदारांनी महापालिकेवर अविश्वास दाखवत न्यायालयात धाव घेतली. त्यांनी कारवाई होण्यापूर्वी पर्यायी जागेची मागणी करून कारवाईला स्थगिती मिळवली. १७ दुकानदारांच्या भूमिकेमुळे संपूर्ण रस्त्याचे काम रखडले.एमएमआरडीएने रस्ता विकसित करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. रस्ता पुनर्बांधणी करत नसाल तर मंजूर निधी परत करा असे पत्र एमएमआरडीएने पालिकेला पाठवले. या प्रकाराने प्रशासन खडबडून जागे झाले.१७ दुकानदारांची बैठक पाटील यांनी घेतली. त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे आयुक्तांनी जाणून घेतले. व्यापाºयांनी समस्यांचा पाढाच आयुक्तांसमोर वाचला. बैठकीला उपायुक्त संतोष देहरकर, नगररचनाकार मिलिंद सोनावणे, सहायक आयुक्त गणेश शिंपी उपस्थित होते. पालिकेने तातडीने कार्यवाही सुरू करावी अशी व्यापाºयांची अपेक्षा आहे.बंद गाळे देणार?महापालिकेने आरक्षित भूखंड विकसित करण्याची परवानगी दिली. मात्र विकसित जागेपैकी २० टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतरीत करायची अट होती. त्यापैकी दोन ते चार बिल्डरांनी २० टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतरीत केली. त्यातील व्यापारी गाळे न्यायालयात गेलेल्या व्यापाºयांना देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkalyanकल्याणambernathअंबरनाथ