शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या रिकॅलिब्रेशनसाठी लागणार तीन महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST

डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. ते काम ...

डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. ते काम पूर्ण होईस्तोवर ३१ मेपर्यंतची डेडलाइन आहे. तोपर्यंत रिक्षाचालकांनी टेरिफ कार्ड बाळगून प्रवाशांना योग्य ते भाडे आकारून वाद, संभ्रम टाळण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी केले आहे.

चव्हाण यांच्या माहितीनुसार, आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर अपडेट केले जातील. त्यासाठी आवश्यक त्या सॉफ्टवेअर तंत्रप्रणाली येण्यास पुढील आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे. मंगळवारी ते मुंबईतून मिळेल, त्यानंतर त्याचे काम करणाऱ्या संबंधितांना ते देण्यात येईल, त्याचे वाटप झाल्यावर अंतिमतः अंमलबजावणीची चाचणी झाल्यानंतर त्यास गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत रिक्षाचालकांनी टेरिफ कार्ड बाळगणे गरजेचे आहे. आरटीओ तसेच रिक्षा युनियन, आदींनी काही प्रमाणात गुरुवारी टेरिफ कार्डचे वाटप करण्याचे नियोजन केले. तरीही ज्या रिक्षाचालकांना संगणकाद्वारे ऑनलाईन साक्षांकित केलेले टेरिफ कार्ड काढता येत असेल, ते काढून त्यांनीच प्रवाशांना मार्गदर्शन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

आरटीओने असे आवाहन केलेले असतानाच काही प्रवाशांनी मात्र जोपर्यंत रिक्षांच्या मीटरची रिकॅलिब्रेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या रिक्षाचालकांना सुधारित भाडे देऊ नये, असे आवाहन सहप्रवाशांना केले आहे.