शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील शेतीसह अवजारांची पाहणी

By सुरेश लोखंडे | Updated: November 5, 2022 17:54 IST

भात कापणी यंत्राद्वारे पिक कापणीचे प्रात्यक्षिक घेतले.

ठाणे :  यंदाच्या खरीप हंगामातील दर्जेदार भात शेतीच्या पाहणीसह जिल्ह्यातील यांत्रिकीकरणाव्दारे होणारी शेती, कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहाणी आणि यंत्राव्दारे भात कापणीचे प्रात्यक्षिक नवी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक राजेश जैस्वाल, उपसचिव अनिल गुप्ता, यांनी ठाणे जिल्ह्याच्या दौºयाप्रसंगी आज केले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी सांगितले.

जिल्ह्याभरातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी परिसरातील शेतकºयांपर्यंत केंद्र शासनाच्या आलेल्या योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयाची जैस्वाल, गुप्ता यांनी भेट घेऊन त्यांचे अनुभव व समस्या ऐकूण घेतल्या. शहापूर तालुक्याती  सापगांव परिसरातील शेतीची पाहाणी या केंद्र शासनाच्या अधिकाºयांनी केली. भात कापणी यंत्राद्वारे पिक कापणीचे प्रात्यक्षिक घेतले. कृषि यांत्रिकीकरणच्या यंत्राची पाहणी, योजनाच्या लाभार्थी शेतकºयांशी  संवाद साधून या अधिकाºयांनी चर्चा केली. यावेळी यावेळी रामदास शिवराम तरणे यांच्या प्रक्षेत्रावरील भाताची कापणी यंत्राद्वारे आज करण्यात आली. या पाहाणी दौºयाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सभापती वंदना भांडे, कृषीचे विभागीय नोडल अधिकारी  रामेश्वर पाचे, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतीशील शेतकरी, यांत्रिकीकरण लाभार्थी आणि कृषिचे अधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणे