शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रेशन दुकानदाराने दिले निकृष्ट तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 00:05 IST

जावसईमधील घटना। कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : जावसई गावातील एका रेशन दुकानदाराने त्याच्याकडील वाया गेलेले तांदूळ हे ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी तक्रार केल्यावर दुकानदाराने लागलीच चांगल्या दर्जाचा तांदूळ ग्राहकांना दिला. मात्र, आपले दुकान बंद करून ग्राहकांना तेथून जाण्याचा दम दिला. या रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी रहिवासी गायत्री घोणे यांनी केली आहे.जावसई गावातील अनेक कुटुंबे हे रेशनच्या दुकानावर अवलंबून आहेत. या गावातील दुकानदाराने आता ग्राहकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.शुक्रवारी सकाळी दुकान उघडल्यावर त्याने ग्राहकांच्या माथी खराब झालेले आणि काळे पडलेले तांदूळ दिले. गरजू महिलांनी आणि काही कुटुंबीयांनी ते धान्य स्वीकारले. मात्र, दुकानात चांगले तांदूळ असतानाही खराब झालेले तांदूळ देत असल्याची बाब या परिसरातील महिलांना कळताच त्यांनी दुकानदाराला जाब विचारला. महिलांनी घोळका केल्याने घाबरलेल्या दुकानदाराने खराब तांदूळ परत घेऊन चांगल्या दर्जाचे तांदूळ ग्राहकांना दिले.मात्र, ते देत असताना इतर ग्राहकांनाही तशाच प्रकारचे तांदूळ द्यावे लागत असल्याने दुकानदाराने गर्दी असतानाही दुकान बंद करून ग्राहकांना घरी जाण्याचा दम दिला. परिसरातील जागरूक नागरिक गायत्री घोणे यांनी दुकानदाराच्या कारभाराचे चित्रीकरण केले असून त्याची तक्रार शिधावाटप अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.याप्रकरणी शिधावाटप अधिकाऱ्यांनी बचावात्मक भूमिका घेत नागरिकांची तक्रार आली, तर दुकानदारावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.