शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

शेतक-यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ!

By सुरेश लोखंडे | Updated: March 6, 2018 14:59 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली

ठळक मुद्देपात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाहीशेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी

ठाणे : पात्र असूनही विविध कारणास्तव काही शेतक-याना कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करता आला नाही, अशा पात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी शेतक-यांना आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या जास्तीत जास्त ३०० शेतक-यांना होण्याची शक्यता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कु:हाडे यांनी लोकमतला सांगितले.शासनाने जाहीर केलेल्या या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची विविध पध्दतीने तपासणी करून ठाणे व पालघर जिल्ह्यातील 34 हजार 37० शेतक-यांना 112 कोटी 36 लाख 32 हजार रूपये कर्जमाफी मिळाली आहे. ०नियमित भरणा करणा:या शेतक-यांसह थकबाकीदार शेतक-यांपैकी ठाणे जिल्ह्यातील 17 हजार 746 शेतकरी आहेत. त्यांना 55 कोटी 18 लाख 86 हजार रूपये तर पालघरच्या 16 हजार 624 शेतक:यांना 57 कोटी 17 लाख 45 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ झाल्याचे टीडीसीसी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर यांनी सांगितले.दीड लाखार्पयत थकबाकीदार 18 हजार 991 शेतक:यांना 85 कोटी 94 लाख 4० हजार प्राप्त झाले. तर नियमित भरणा करणा:या 15 हजार 176 शेतक-यांनाही 24 कोटी सात लाख 37 हजार रूपयांचा लाभ झाला आहे. याशिवाय दीड लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या 2०3 शेतक-यांच्या बँक खात्यात देखील 23 कोटी 45 लाख 43 हजार रूपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार