शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतक-यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ!

By सुरेश लोखंडे | Updated: March 6, 2018 14:59 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली

ठळक मुद्देपात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाहीशेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी

ठाणे : पात्र असूनही विविध कारणास्तव काही शेतक-याना कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करता आला नाही, अशा पात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी शेतक-यांना आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या जास्तीत जास्त ३०० शेतक-यांना होण्याची शक्यता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कु:हाडे यांनी लोकमतला सांगितले.शासनाने जाहीर केलेल्या या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची विविध पध्दतीने तपासणी करून ठाणे व पालघर जिल्ह्यातील 34 हजार 37० शेतक-यांना 112 कोटी 36 लाख 32 हजार रूपये कर्जमाफी मिळाली आहे. ०नियमित भरणा करणा:या शेतक-यांसह थकबाकीदार शेतक-यांपैकी ठाणे जिल्ह्यातील 17 हजार 746 शेतकरी आहेत. त्यांना 55 कोटी 18 लाख 86 हजार रूपये तर पालघरच्या 16 हजार 624 शेतक:यांना 57 कोटी 17 लाख 45 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ झाल्याचे टीडीसीसी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर यांनी सांगितले.दीड लाखार्पयत थकबाकीदार 18 हजार 991 शेतक:यांना 85 कोटी 94 लाख 4० हजार प्राप्त झाले. तर नियमित भरणा करणा:या 15 हजार 176 शेतक-यांनाही 24 कोटी सात लाख 37 हजार रूपयांचा लाभ झाला आहे. याशिवाय दीड लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या 2०3 शेतक-यांच्या बँक खात्यात देखील 23 कोटी 45 लाख 43 हजार रूपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार