शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ!

By सुरेश लोखंडे | Updated: March 6, 2018 14:59 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली

ठळक मुद्देपात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाहीशेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी

ठाणे : पात्र असूनही विविध कारणास्तव काही शेतक-याना कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करता आला नाही, अशा पात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी शेतक-यांना आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या जास्तीत जास्त ३०० शेतक-यांना होण्याची शक्यता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कु:हाडे यांनी लोकमतला सांगितले.शासनाने जाहीर केलेल्या या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची विविध पध्दतीने तपासणी करून ठाणे व पालघर जिल्ह्यातील 34 हजार 37० शेतक-यांना 112 कोटी 36 लाख 32 हजार रूपये कर्जमाफी मिळाली आहे. ०नियमित भरणा करणा:या शेतक-यांसह थकबाकीदार शेतक-यांपैकी ठाणे जिल्ह्यातील 17 हजार 746 शेतकरी आहेत. त्यांना 55 कोटी 18 लाख 86 हजार रूपये तर पालघरच्या 16 हजार 624 शेतक:यांना 57 कोटी 17 लाख 45 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ झाल्याचे टीडीसीसी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर यांनी सांगितले.दीड लाखार्पयत थकबाकीदार 18 हजार 991 शेतक:यांना 85 कोटी 94 लाख 4० हजार प्राप्त झाले. तर नियमित भरणा करणा:या 15 हजार 176 शेतक-यांनाही 24 कोटी सात लाख 37 हजार रूपयांचा लाभ झाला आहे. याशिवाय दीड लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या 2०3 शेतक-यांच्या बँक खात्यात देखील 23 कोटी 45 लाख 43 हजार रूपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार