शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिल्ह्यात कोरोनाच्या ८८७ रुग्णांची वाढ, ६१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ८८७ रुग्ण शुक्रवारी आढळले. तर गेल्या २४ तासांत ६१ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ८८७ रुग्ण शुक्रवारी आढळले. तर गेल्या २४ तासांत ६१ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख सात हजार ३१६ बाधित व आठ हजार ७६८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे शहर परिसरात १६९ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला. यासह शहरात एक लाख २७ हजार ४५५ रुग्णांसह एक हजार ८४६ मृतांची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २१५ रुग्ण सापडले असून २२ मृत्यू झाले आहेत. यामुळे येथे आता एक लाख ३१ हजार २४६ बाधितांसह एक हजार ७९० मृतांची नोंद झाली आहे.

उल्हासनगरमध्ये १७ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण १९ हजार ८९८ रुग्णांसह ४६४ मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत १२ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या १० हजार २८६ व ४२८ मृत्यू नोंदले आहेत. मीरा-भाईंदरला दिवसभरात १२७ बाधितांसह सात मृत्यू झाल्याचे उघड झाले. या शहरात आतापर्यंत ४५ हजार ८२२ बाधित व एक हजार २३१ मृतांची नोंद करण्यात आली.

अंबरनाथला २८ बाधित सापडले असून तिघांचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णसंख्या १८ हजार ७१ बाधित व ४०१ मृत्यू झाले आहेत. कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात ४४ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. या शहरातील २० हजार २७२ बाधितांची व २३३ मृतांची नोंद झाली. ग्रामीण गांवपाड्यांत १३६ रुग्णांसह नऊ मृत्यू झाल्याचे आढळून आले. या परिसरातील बाधितांची संख्या ३४ हजार २४९ व ८३१ मृत्यू नोंदले गेले आहेत.