शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ठाणे जिल्ह्यात भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व, ४२ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 07:26 IST

जिल्ह्यात ४२ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. 

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी तालुक्यांत भाजप व शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. जिल्ह्यात ४२ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. 

३५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ११४ उमेदवार व २१९ सदस्यांसाठी ६१३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कल्याणच्या आठ ग्रामपंचायती, भिवंडीत १३ ग्रामपंचायती, शहापूरमध्ये तीन ग्रामपंचायती आणि मुरबाडच्या ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली.  मुरबाड तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व पाहायला मिळाले. भाजप आठ, शिंदे गट सहा आणि ठाकरे गटाने दाेन ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. यातील तीन ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. या ११ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व भाजपचे वर्चस्व दिसून आले. काँग्रेस व राष्ट्रवादीला सपशेल अपयश आले आहे. 

कल्याण तालुक्यात शिवसेनेच्या ठाकरे, शिंदे गटाने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर दावा केला. यात वासुंद्रीत ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीची युती सरस ठरली, तर भाजपने दोन ग्रामपंचायती मिळविल्याचा दावा केला. भिवंडीत १३ ग्रामपंचायतींवर भाजपचा बोलबाला दिसला. भाजपने सर्वाधिक आठ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. शिंदे गटाला चार,तर ठाकरे गटाला एक ग्रामपंचायत मिळाली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कोन ग्रामपंचायतीत भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला.

शहापूरमध्ये संमिश्र निकालशहापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी नांदवळसाठी एकही उमेदवारी अर्ज आला नव्हता. बिनविरोध बाभळे व चिखलगाव भाजपने दावा केला आहे. कानवेवर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाने दावा केला. या तालुक्यातील ग्रामपंचायतींबाबत संमिश्र प्रतिसाद दिसला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस