शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

बेकायदा भाडेवसुलीचा फैसला

By admin | Updated: March 10, 2016 01:55 IST

सरकारी जागेवर असलेल्या धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांकडून बेकायदा भाडे वसूल करणाऱ्यांवर झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात १४ मार्चला सुनावणी होणार आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणसरकारी जागेवर असलेल्या धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांकडून बेकायदा भाडे वसूल करणाऱ्यांवर झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात १४ मार्चला सुनावणी होणार आहे. राघवेंद्र सेवा संस्थने ही याचिका दाखल केली असून त्यांच्यातर्फे वकील अमोल जोशी हा खटला चालवित आहेत. सरकारी जागा बळकावून त्यातील धोकादायक इमारतींत राहणाऱ्यांकडून काही व्यक्ती भाडेवसुली करीत आहेत. जागा सरकारी असल्याने ते जागेचे मालक नाहीत. मग मालक कसे तयार झाले? कुणाच्या आशीर्वादाने? असे प्रश्न याचिकेत उपस्थित केले आहेत. माहिती अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुनील नायक यांनी माहिती विचारली असता सरकारी जागेवर भाडेवसुली होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले. सरकारी जागेवरील बेकायदेशीर भाडेवसूली रोखणे हे जिल्हाधिकारी व पोलिसांचे काम आहे. ते दखल घेत नसल्याने २०१५ मध्ये राघवेंद्र सोसायटीने सरकारी जागेवरील बेकादेशीर भाडेवसुलीविरोधात याचिका दाखल केली. ती न्यायप्रविष्ट असताना सरकारी जागेवरील राहणाऱ्यांचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहे. ९० हजार रुपयांची पाणीबिलाची थकबाकी दाखविली गेली. बेकायदा भाडे वसूल करणाऱ्यांनी पैसे गोळा केले, पण पालिकेकडे भरले नाही. पालिकेला विचारता ‘चौकशी करुन सांगतो,’ असे उत्तर नायक याना दिले गेले.