शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

मेट्रोसाठी तरतूद न केल्यास आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:42 IST

मुख्यमंत्र्यांनी मीरा- भार्इंदरच्या नागरिकांना दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचेही खोटेच ठरले आहे

मीरा रोड : मुख्यमंत्र्यांनी मीरा- भार्इंदरच्या नागरिकांना दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचेही खोटेच ठरले आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असूनही एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी तरतूदच न करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. १५ दिवसात मेट्रोसाठी तरतूद न केल्यास आंदोलन करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अनिल सावंत यांनी म्हटले आहे की , पालिका निवडणूक व त्याआधीपासूनच शहरात सतत येत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनांपैकी एक मेट्रोचे होते. स्थानिक आमदारांनी नागरिकांकडून मेट्रोच्या प्रतिकृती स्वीकारल्या, सुखकर रेल्वे प्रवासाची स्वप्ने दाखवली. मेट्रो स्टेशनची नावेही पक्की केली.वास्तविक मीरा- भार्इंदर व पुढे वसई, विरार हे मेट्रोने जोडावे अशी मागणी त्यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केलीहोती.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही मीरा-भार्इंदरचा मेट्रोमध्ये समावेश केला होता. पण याच भाजपा सरकारने मेट्रो रद्द केली असा आरोप सावंत यांनी केला.मेट्रोच्या मागणीसाठी काँंग्रेसने नागरिकांसह शहरात आंदोलन केले. सह्यांची मोहीम राबवली. भाजपा मुख्यमंत्र्यांना मीरा- भार्इंदरचा मेट्रोमध्ये समावेश करण्यास भाग पाडले.परंतु आता एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तरतूद न करून नागरिकांच्या जखमेवर मुख्यमंत्री व स्थानिक नेत्याने मीठच चोळलेआहे.