शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

टोलवाढ केली तर गाठ आमच्याशी, मनसेने दिला इशारा

By अजित मांडके | Updated: September 13, 2023 16:54 IST

टोलमुक्तीसाठी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेणा?्या मनसेने आता टोल दरवाढीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

ठाणे : येत्या १ ऑक्टोबरपासून टोलमध्ये दरवाढ प्रस्तावित केली असून या प्रस्तावित दरवाढीला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. मनसेचेठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पक्षाच्या पदाधिकाºयांसमवेत मुलुंड टोल नाक्यावर टोल प्रशासनाच्या अधिकाºयांची भेट घेतली असून ही टोलवाढ करू नये असे निवेदन प्रशासनाला दिले आहे. आता शांततेत निवेदन देण्यात आले असले तरीही १ रुपयांनी जरी टोलवाढ झाली तर गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड इशाराच अविनाश जाधव यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे टोलनाक्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

टोलमुक्तीसाठी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेणा?्या मनसेने आता टोल दरवाढीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ऑक्टोबर पासून ५,१०, २० आणि ३० रुपयांनी टोलमध्ये दरवाढ करण्यात येणार आहे. मात्र ही दरवाढ कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊन देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे, रवी मोरे ,पुष्कराज विचारे, स्वप्नील महिन्द्रीकर यांनी मुलुंड टोलनाका येथे जाऊन टोल प्रशासनाच्या अधिकरायची भेट देऊन त्यांना टोलवाढ करण्यात येऊ नये असे निवेदन दिले आहे.सरकारने आम्हाला चचेर्साठी बोलवावे, आम्ही चर्चा करायला तयार आहोत.

मुलुंडचा टोलनाका वास्तविक आतापर्यंत बंद होणे अपेक्षित असताना तो अजूनही बंद झालेला नाही. हा रस्ता आता मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्यानं एमएमआरडीए टोल कसा काय वसूल करू शकते असा प्रश्न देखील जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.सरकारने आम्हाला चचेर्साठी बोलवावे, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मात्र यामद्ये १ रुपयांनीही वाढ होऊन देणार नसल्याची भूमिका जाधव यांनी घेतली आहे. दरम्यान अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणे