शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्यास ते पुढे जातील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:10 IST

तारापूर ऑटोमिककडून शाळेसाठी इमारत उभारणी

डहाणू : विद्यार्थ्यांच्या अंगात असणाऱ्या सुप्त कलागुणांना आणि कौशल्याला वाव देण्याबरोबरच, ग्रामीण भागातील मुले ही गुणवत्तेच्या दृष्टीने हुशार आणि काटक असल्याने त्यांना संधी उपलब्ध करून दिल्यास, ती शहरी विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीने पुढे जातील असे विचार खासदार राजेंद्र गावित यांनी मांडले.वरोर जि. प. शाळा पावडे पाडा (गांधीधाम) येथे सोमवारी बाडापोखरण केंद्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा, बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, खासदार राजेंद्र गावित आणि आमदार आनंद ठाकूर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, जि.प. सदस्य विनिता कोरे, विपुला सावे, प.स.सदस्य स्वप्नाली राऊत, वशीदास अंभिरे, विनीत पाटील, एस.एस.एल चे प्रकाश राऊत, गटविकास अधिकारी बी.एच भरक्षे, गटशिक्षणाधिकारी विष्णू रावते, जगन्नाथ सावे, सरपंच, जयवंती बरफ, उपसरपंच शितल चौधरी, केंद्रप्रमुख,विजय भाई पाटील, मंगेश चौधरी, तसेच वरोर परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तारापूर एटॉमिक पावर स्टेशन तारापूरने जि प शाळा पावळे पाडा (गांधीधाम) , शाळेची एक कोटी ३६ लाख खर्चाची नवीन इमारत बांधून दिल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थी