शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

खलाशीच घाबरून घरात बसला तर जहाज पुढे कसे जाईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरी, खलाशीच जर घाबरून घरात बसला, तर जहाज पुढे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरी, खलाशीच जर घाबरून घरात बसला, तर जहाज पुढे कसे जाईल? असे वक्तव्य करत आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. कोरोनाच्या लाटेशी लढायचे असेल, तर खलाशांनी बाहेर पडले पाहिजे, असा खोचक सल्लाही या वेळी पाटील यांनी दिला.

आमदार राजू पाटील हे सोमवारी अंबरनाथ शहरात आले होते. या वेळी अंबरनाथ नगरपालिकेत जाऊन नागरी प्रश्नांवर त्यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेतली. शहरात काही दिवसांपूर्वी पालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायट्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक सोसायट्यांमधील कचरा पडून राहिला होता. याच समस्येवर चर्चा करण्यासाठी राजू पाटील यांनी मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच सोसायट्यांना त्यांची यंत्रणा उभारेपर्यंत मुदत देण्याची मागणी केली. पालिकेनेदेखील सक्षम यंत्रणा लवकर उभी करावी, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. ओला आणि सुका कचरा यावर प्रक्रिया करणारी पालिकेची कोणतीही यंत्रणा नसताना पालिकेने सोसायट्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सक्ती करू नये. तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारेपर्यंत त्यांना मुदत द्यावी, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेबाबतचा प्रश्न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.