शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लॉकडाउनची ऐशीतैशी : मुंब्य्रात शेकडो नागरिक रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 02:06 IST

लॉकडाउनची ऐशीतैशी : गावाला जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

मुंब्रा : लॉकडाउन वाढवल्यामुळे हवालदील झालेले उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतील शेकडो बिगारी कामगार मूळ गावी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी मुंब्य्रातील कौसा भागातील रशिद कम्पाउंड परिसरातील हाशमत पार्कजवळ रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी बळाचा वापर करु न त्यांना पांगवले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळवारी पंतप्रधानांनी केली. त्यामुळे लॉकडाउन संपताच १५ तारखेनंतर मूळ गावी जाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो कामगारांची, तसेच विविध व्यवसाय करून उपजिविका करत असलेल्यांच्या पायाखालची वाळू सरकली.लॉकडाउन वाढवल्याचे कळताच काम नसल्यामुळे उपासमारीमुळे त्रस्त झालेल्या विविध क्षेत्रातील कामगारांनी कसेही करुन गावी जाण्याचा निर्धार करत, त्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. काहींनी इथे उपाशी मरण्यापेक्षा गावी जाऊन कुटुंबासोबत मरणे आम्ही पसंत करु, असे सांगितले.गावी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था झाली नाही, तर आम्ही चालत जाऊ. चालताना आम्हाला मरण आले तरी चालेल.पण आम्ही आता येथे राहणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महिलांचीही मागणीमागील काही दिवसांपासून बंद असलेल्या भाजीविक्रीच्या व्यवसायामुळे हवालदिल झालेल्या काही महिलांनीदेखील रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर उतरु न आमची गावी जाण्याची व्यवस्था करा, अशी मागणी केली.

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्राcorona virusकोरोना वायरस बातम्या