शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा :आदिवासींचा केडीएमसीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:43 IST

केडीएमसीच्या हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिका मुख्यालयावर बिºहाड मोर्चा काढला.

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिका मुख्यालयावर बिºहाड मोर्चा काढला. याप्रसंगी आदिवासींंनी महापालिकेविरोधात घोषणा दिल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. रामभाऊ वारणा, बाळाराम भोईर, राजेश चन्ने, विष्णू वाघे, गणेश भामरे, कमळाबाई तरणे, नंदू जाधव, भालचंद्र वाघमारे, शांताराम राऊत, विलास चौधरी, वासुदेव वाघे, प्रकाश खोडका, बाळू हुमणे आदी या मोर्चात सहभागी झाले होते. महापालिकेच्या स्थापनेच्या आधीपासून पालिका हद्दीत २५ आदिवासीपाडे आहेत. मात्र, ते सुविधांपासून दूर आहेत. लामणीपाडा, आधारवाडी, वाडेघर या पाड्यांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.सरकारने कायदा करून शिक्षणाची सक्ती केली आहे. मात्र, आदिवासीपाड्यांतील मुलांना अद्याप शिक्षणासाठी सुविधाच उपलब्ध नाहीत. बिल्डरांनी आदिवासींच्या जमिनींवर कब्जा करून त्यांना तेथून हुसकावून लावले आहे. यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मोर्चातील शिष्टमंडळाने केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. यापूर्वी काढलेल्या मोर्चावेळी प्रशासनाने आदिवासींना आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले न गेल्यामुळे मोर्चा काढण्यात आला.१५ दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन : शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी आदिवासींच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यावर १५ दिवसांत सर्व आदिवासीपाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊ न समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, १५ दिवसांनंतरही या समस्या सोडवण्यात दिरंगाई झाल्यास आदिवासी आंदोलन करतील, असा इशारा संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिला.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका