शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा :आदिवासींचा केडीएमसीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:43 IST

केडीएमसीच्या हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिका मुख्यालयावर बिºहाड मोर्चा काढला.

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिका मुख्यालयावर बिºहाड मोर्चा काढला. याप्रसंगी आदिवासींंनी महापालिकेविरोधात घोषणा दिल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. रामभाऊ वारणा, बाळाराम भोईर, राजेश चन्ने, विष्णू वाघे, गणेश भामरे, कमळाबाई तरणे, नंदू जाधव, भालचंद्र वाघमारे, शांताराम राऊत, विलास चौधरी, वासुदेव वाघे, प्रकाश खोडका, बाळू हुमणे आदी या मोर्चात सहभागी झाले होते. महापालिकेच्या स्थापनेच्या आधीपासून पालिका हद्दीत २५ आदिवासीपाडे आहेत. मात्र, ते सुविधांपासून दूर आहेत. लामणीपाडा, आधारवाडी, वाडेघर या पाड्यांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.सरकारने कायदा करून शिक्षणाची सक्ती केली आहे. मात्र, आदिवासीपाड्यांतील मुलांना अद्याप शिक्षणासाठी सुविधाच उपलब्ध नाहीत. बिल्डरांनी आदिवासींच्या जमिनींवर कब्जा करून त्यांना तेथून हुसकावून लावले आहे. यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मोर्चातील शिष्टमंडळाने केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. यापूर्वी काढलेल्या मोर्चावेळी प्रशासनाने आदिवासींना आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले न गेल्यामुळे मोर्चा काढण्यात आला.१५ दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन : शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी आदिवासींच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यावर १५ दिवसांत सर्व आदिवासीपाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊ न समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, १५ दिवसांनंतरही या समस्या सोडवण्यात दिरंगाई झाल्यास आदिवासी आंदोलन करतील, असा इशारा संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिला.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका