शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:04 IST

बारावीचा निकाल लागल्यावर तीन विषयांत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ धावत्या लोकलखाली येऊन आत्महत्या केली.

बदलापूर : बारावीचा निकाल लागल्यावर तीन विषयांत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ धावत्या लोकलखाली येऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.बदलापूरच्या रमेशवाडी भागात राहणारी शुभांगी लांघी ही विद्यार्थिनी उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात वाणिज्य शाळेत शिकत होती. बुधवारी बारावीचा निकाल लागल्यावर ती विद्यार्थिनी तीन विषयांत नापास झाली होती. या नैराश्येपोटी तिने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी ५ च्या सुमारास तिने ही आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘बाबा मला माफ करा. मी आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही’ असे नमूद केले आहे. तिच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण लांघी कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत आहे. ती इतक्या टोकाची भूमिका घेईल, अशी अपेक्षा तिच्याजवळील व्यक्तींनीही बाळगली नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली. या आत्महत्येसंदर्भात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.