शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

कौटुंबिक खर्च मागवायचा तरी कसा?; लॉकडाऊन उठण्याआधीच डोंबिवलीत रिक्षा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 09:30 IST

चार महिने झाले लॉकडाऊन उठत नाही, मार्च महिन्यापासून सातत्याने लॉकडाऊन असून चार महिने झाले हाताला काम नाही, घरखर्च कसा भागवगचा असे सांगत रिक्षाचालकांनी चिंता व्यक्त केली.

अनिकेत घमंडी

डोंबिवली: महापालिका हद्दीत 12 जुले पर्यन्त लॉकडाऊन घेण्यात आला असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी आता घरी बसवत नाही, कुटुंबातील सदस्यांची चिंता बघवत नही असे सांगत काही रिक्षा चालक रस्त्यावर उतरले असून त्यांनी त्यांची वाहने स्टेशन परिसरात आणली आहेत.

मार्च महिन्यापासून सातत्याने लॉकडाऊन असून चार महिने झाले हाताला काम नाही, घरखर्च कसा भागवगचा असे सांगत रिक्षाचालकांनी चिंता व्यक्त केली. सातत्याने कौटुंबिक गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे? पहिल्या, दुसर्या महिन्यात काहींनी अन्नधान्य दिले पण आता ते बंद झालं आहे, घरात पाच डोकी असताना धान्य कसे पुरणार असा सवाल रिक्षा चालकांनी केला. शासनाने ठोस निर्णय घेऊन हाताला काम द्यावे अन्यथा आगामी काळ आमच्यासाठी कठीण असेल असेही ते म्हणाले. आम्हला माहिती आहे की धंदा होणार नाही, पण आशावाद कायम असून तो।कसा सोडायचा, त्यात वाहने चार महिने बंद असतील तर त्याच्या देखभालीचा खर्च आहेच, त्याकडे कोण बघणार असा सवाल करत त्यानी नाराजी व्यक्त केली. आता घरी बसवत नाय, पर्याय नाही रिक्षा चालवणे आणि जो निधी।मिळेल त्यातून दिवस काढणे ही गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस