शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

 राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल

By अजित मांडके | Updated: December 6, 2023 20:02 IST

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे.

ठाणे: वैयक्तिक टीकेवरून जितेंद्र आव्हाड यांना त्रास झाला. मात्र त्यांनी आता पर्यंत राज्यातील किती नेत्यांवर वयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली याची आठवण आता आम्ही करू देऊ का असा सवाल करीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते. 

अजित पवार यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले त्यावेळी मी पुढे होतो असे आव्हाड म्हणतात. मात्र त्यावेळी अजित पवार यांना आव्हाड यांची गरज नव्हती, आव्हाड याना स्वतःची ओळख हवी होती, महाराष्ट्रात त्यांना कोण ओळखत नव्हते म्हणून त्यांनी स्वतःची पोळी भाजण्याचे काम केल्याची टीकाही परांजपे यांनी केली. २००९ मध्ये जेव्हा आव्हाड पहिल्यांदा निवडून आले होते, तेव्हा त्यांच्या मतदार संघात सर्वात जास्त निधी हा अजित पवार यांनीच दिला होता याची आठवण ही त्यांनी करून दिली. विनय भणाची केस होती, तेव्हा आपण आमदारकीचा राजीनामा दिला होता तेव्हा तुमची मनधरणी करायला तुमच्या बंगल्यावर अजित पवार साडेतीन तास हजर होता हे विसरलात का ? असा सवालही त्यांनी केला. आपण केवळ अजित पवार यांचा द्वेश करीत आला आहात आजही तेच करत असल्याचे ही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड