शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दिव्यात आगीमुळे घर कोसळले; महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 13:57 IST

Thane : सोमवारी सकाळी दिव्यात पडीक घराला आग लागून घर कोसळले. यावेळी दोघे तेथे अडकल्याची भीती वर्तविण्यात येत होती.

ठाणे: दिवा,देसाई गावातील वेताळ पाड्यात आगीमुळे घर कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी दोघे अडकल्याची भीती वर्तवली जात होती. त्यामध्ये घर मालकीण सपना विनोद पाटील (४०) यांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सोमवारी सकाळी दिव्यात पडीक घराला आग लागून घर कोसळले. यावेळी दोघे तेथे अडकल्याची भीती वर्तविण्यात येत होती. या घटनेची माहिती मिळताच,घटनास्थळी अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले.

तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. हे घर विनोद पाटील यांच्या मालकीचे असून घराच्या संरचनेत अडकलेल्या सपना (४०) यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी एक फायर इंजिन,एक वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

टॅग्स :thaneठाणे