शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

ठाण्याचा इतिहास जाणून घेतला पाहिजे : राजवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 02:08 IST

ठाणे या नावाला एक हजार ४४४ वर्षांचा प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

ठाणे : ठाणे या नावाला एक हजार ४४४ वर्षांचा प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तान्हा, ताना, श्री स्थानक व ठाणे अशा स्थितंतरात शिलाहार, यादव, बिंबराजे, मुस्लिम, पोर्तुगीज, मराठे व इंग्रज असे बहुविध अंमल आले आणि गेले. या साऱ्यांचा ठाणे साक्षीदार आहे. खरोखरच, ठाण्याचा प्रदीर्घ इतिहास प्रेरणादायी आहे. तो आजच्या ठाणेकर तरु णाईने जाणून घेतला पाहिजे, असे ठाण्याचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्तात्रेय राजवाडे यांनी सांगितले.विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ , ठाणे (पूर्व) यांच्या विद्यमाने मेघदूत गृह संकुल सभागृहात ठाण्याचा इतिहास या विषयावर व्याखान देताना राजवाडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वरील सर्व अमलांत ठाण्याच्या सत्यानाशाला कारणीभूत ठरले ते पोर्तुगीज. जॉर्ज फोर्ट (बोरीबंदर) ते तन्नाई (ठाणे) या ३४ किलोमीटर अंतरावर १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांनी धावली आणि त्याचक्षणी ठाण्याची भाग्यरेषा विश्वात उजळली. कोळी आणि आगरी हे ठाण्याचे आद्य नागरिक आहेत. सर्वधर्मसमभावांच्या खाणाखुणा ठाण्यात आढळत असल्या तरी मूळ ठाणेकर हा हिंदू धर्माचा अभिमानी होता आणि आहे, असे त्यांनी समारोपात सांगितले. या प्रसंगी ठाणेभूषण ८५ वर्षीय ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर यांच्या हस्ते व्याखाते राजवाडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. विश्वास जोशी, दीपक घारे, शांताराम ठाकूर, पुरुषोत्तम प्रभू, विकास कणेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेhistoryइतिहास