शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘त्यां’चा प्रवास घाणेरड्या पाण्यातूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:11 IST

केडीएमसीचे दुर्लक्ष : नेतिवलीच्या म. फुलेनगरात घाणीची बजबजपुरी

कल्याण : एकीकडे केडीएमसी परिक्षेत्रात स्वच्छता मोहिमेला जोमाने प्रारंभ झाला असताना दुसरीकडे मात्र वस्त्यांमधील घाणीच्या बजबजपुरीकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. पूर्वेकडील नेतिवली टेकडी प्रभागातील महात्मा फुलेनगरात काही दिवसांपासून हे चित्र दिसते आहे. येथील मैल्याच्या टाक्या तुडुंब भरून वाहू लागल्याने नागरिकांना या घाणेरड्या पाण्यातूनच पायपीट करण्याची वेळ ओढवली आहे. या घाणीच्या बजबजपुरीमुळे परिसरात राहणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नेतिवली टेकडी प्रभागातील महात्मा फुलेनगरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. या बांधकामांकडे केडीएमसी प्रशासनाकडून कानाडोळा होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.येथील भागात कचरा आणि तुडुंब भरलेल्या मैल्याच्या टाक्यांकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यात मैल्याच्या टाक्या भरून वाहत असताना काही ठिकाणी मलवाहिन्या जीर्ण होऊन फुटल्याने त्यातूनही घाणेरडे पाणी सातत्याने बाहेर पडते. याबाबत वारंवार प्रभागक्षेत्र कार्यालयात तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत नसल्याचे नागरिक सांगतात. यासंदर्भात ‘जे’ प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल स्वीच आॅफ होता.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न