शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी साचले पावसाचे पाणी

By नितीन पंडित | Updated: July 19, 2023 15:09 IST

वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर

भिवंडी: भिवंडीत रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील तीन बत्ती,भाजी मार्केट,दर्गा रोड,म्हाडा कॉलनी,ईडगाह ,पद्मानगर , धामणकर नाका, ७२ गाळा,नारपोली,कल्याण नाका अशा नाईक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे,त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरातील निजामपुरा भाजी मार्केट, गुलजार कोल्ड्रिंक हाऊस परिसरात कंबरभर पाणी साचले होते.रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.या वाहतूक कोंडीतून प्रवास करतांना वाहन चालकांसह नागरिकांचे मोठे हाल झाले होते. शहरातील भंडारी कंपाउंड ते दर्गाह नाका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांनी रस्सी बांधून या रस्त्यावरची ये जा बंद केली होती.कामतघर येथील वऱ्हाळादेवी तलाव देखील ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील अनेक रहिवासी संकुलनांमध्ये देखील पाणी शिरले होते.अंजुरफाटा ओसवाल स्कुल परिसरात देखील प्रचंड पाणी भरल्याने येथील नागरिकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागला.

तर अंजुरफाटा, राहनाळ ,काल्हेर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने ठाणे काल्हेर अंजुरफाटा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती तर दापोडा परिसरात पाणी साचल्याने मानकोली अंजुरफाटा रस्त्यावरहि वाहतूक कोंडी झली होती.मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर देखील।प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.