शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

कल्याणमधील मेळा गणपतींना भावपूर्ण निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 02:22 IST

कोरोना संकटकाळात राज्य सरकार आणि पोलीस यांनी आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत प्रत्येक मंडळाने केवळ चार पदाधिकारी सोबत घेऊन गाडीने गणपती थेट कल्याण खाडीजवळील विसर्जनस्थळी नेले.

कल्याण : शहरातील १२ मेळा गणपती मंडळांच्या गणपतींचे शनिवारी एकादशीच्या दिवशी साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कोरोना संकटकाळात राज्य सरकार आणि पोलीस यांनी आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत प्रत्येक मंडळाने केवळ चार पदाधिकारी सोबत घेऊन गाडीने गणपती थेट कल्याण खाडीजवळील विसर्जनस्थळी नेले. अत्यंत साध्या पद्धतीने या गणपतींचे विसर्जन केल्याची माहिती पराग तेली यांनी दिली आहे.मेळ्याच्या गणपतींची संख्या यापूर्वी ३५ होती. कालांतराने मेळा गणपती मंडळांच्या संख्येत घट झाली. प्रत्येक ज्ञाती समाजाचा एक गणपती, असा या मेळा गणपतीचा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून मेळा गणपतींची परंपरा सुरू आहे. सगळ्यात आधी तेली समाजाच्या मेळा गणपती मंडळाला मान दिला जातो. या परंपरेनुसार शनिवारीही तेली समाजाचा गणपती सगळ्यात आधी विसर्जनासाठी निघाला. १२ गणपतींचे विसर्जन अवघ्या दोन तासांत करण्यात आले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkalyanकल्याण