शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

‘तो’ अधिकारी ठरला राजकारणाचा बळी; चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:50 IST

सोशल मीडियावर चर्चा, धडक कारवाईमुळे केले लक्ष्य

ठाणे : महिला कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याच्या आरोपावरून वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या एका अधिकाºयाला शासनाच्या सेवेत परत पाठविण्याचा निर्णय मंगळवारी महासभेने घेतला. या विषयावरून संतापलेल्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तर या अधिकाºयाने वागळे इस्टेट प्रभाग समितीत पाय न ठेवण्याचा इशारा दिला आहे. पण त्याचवेळी संबंधित अधिकारी राजकारणाचा बळी तर ठरला नाही ना, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर फिरण्यास सुरुवात झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.हा अधिकारी अचानक सर्वच नगरसेवकांसाठी वाईट कसा झाला, असा प्रश्न या संदेशात करण्यात आला आहे. ज्या महिलेला त्याने वारंवार त्रास दिला, त्या महिलेने याबाबत महापालिका अथवा पोलिसांकडे का तक्र ार केली नाही, असे प्रश्नही करण्यात आले आहेत.एखाद्यावर आरोप करण्याआधी किंवा त्याला बदनाम करण्याआधी वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. परंतु नैसर्गिकन्यायाचा वापर न करता एका अधिकाºयाचा बळी देणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या अधिकाºयाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवायांनी कोण दुखावले होते, हातगाड्यांवरील कारवाई थांबविण्यासाठी कोण दबाव आणत होते, शांतीनगर परिसरातल्या कारवाया थांबवण्यासाठी कोणी दबाब आणला, गॅरेजेस तोडताना कारवाई कोणी थांबविली, अशी प्रश्नांची मालिका या संदेशांमध्ये करण्यात आली आहे.चौकशीसाठी नेमली अधिकाऱ्यांची समितीमहासभेत संबंधित अधिकाºयावर झालेल्या आरोपानंतर अखेर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात चार वरिष्ठ अधिकाºयांची समिती नेमली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी, कार्मिक अधिकारी वर्षा दीक्षित आणि सहायक आयुक्त चारुशीला पंडित यांचा त्यात समावेश आहे. ही समिती आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असून सोमवार किंवा मंगळवारी आपला अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका