शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राबोडीच्या ‘ओम सूर्या’वर अखेर पडणार हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:39 IST

धोकादायक इमारत : ५७ कुटुंबांचे स्थलांतर

ठाणे : राबोडी-२ भागातील शिवाजीनगरमधील ओम सूर्या ही तळ अधिक तीन मजली इमारत खचल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून येथील ५७ कुटुंबांना इमारतीबाहेर काढले होते. त्यानंतर, तिची तज्ज्ञांमार्फत पाहणी केली होती. आता ती अतिधोकादायक स्थितीत आल्याचा अहवाल आल्याने तीवर कारवाई करण्यात येणार आहे.

या इमारतीचे बांधकाम १९९३ पूर्वी करण्यात आले आहे. तीत ५७ कुटुंबे राहत होती. सोमवारी रात्री इमारतीच्या खांबाला तडा गेला आणि इमारतीचा काही भाग खचला होता. ही बाब इमारतीमधील रहिवाशांना कळताच त्यांनी इमारतीबाहेर धाव घेतली. त्यानंतर, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही विभागांनी सुरक्षेचा उपाय म्हणून शाळेत या सर्व कुटुंबीयांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे.

राहण्यास अयोग्यमंगळवारी इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर, आता या तज्ज्ञांनी ती राहण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इमारत तोडावी अथवा पालिकेकडून तोडण्यास परवानगी द्यावी, असे सुचवले जाणार आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणBuilding Collapseइमारत दुर्घटना