शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

सात दिवसांच्या १५ हजारांहून अधिक बाप्पांना निरोप

By admin | Updated: September 24, 2015 00:07 IST

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत गुलाल उधळत व ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढून

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत गुलाल उधळत व ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढून सात दिवसांच्या सुमारे १५ हजारांहून अधिक गणरायाला भक्तांनी साश्रु नयनाने बुधवारी निरोप दिला. यावेळी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीच्या मार्गात बदल केला होता.शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत सार्वजनिक ९९ तर घरगुती १५,३२७ गणपतींना निरोप देण्यात आले. ठाणे शहरात ९ सार्वजनिक तर घरगुती १२३१, भिवंडीत ४१ घरगुती, कल्याण-डोंबिवलीत ४८ सार्वजनिक तर ५७०० घरगुती, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ येथे २० सार्वजनिक तर ७२२५ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.पालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर, कोपरी याठिकाणी विसर्जन महाघाट तयार केले आहेत. तसेच रायलादेवी ,बाळकुम रेवाळे तलाव, उपवन निळकंठ वुड्स- टिकुजीनीवाडी, खारेगाव, मासुंदा तलाव, यांसारख्या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून त्यात बाप्पांना भाविकांनी निरोप दिला.