शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

सात दिवसांच्या १५ हजारांहून अधिक बाप्पांना निरोप

By admin | Updated: September 24, 2015 00:07 IST

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत गुलाल उधळत व ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढून

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत गुलाल उधळत व ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढून सात दिवसांच्या सुमारे १५ हजारांहून अधिक गणरायाला भक्तांनी साश्रु नयनाने बुधवारी निरोप दिला. यावेळी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीच्या मार्गात बदल केला होता.शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत सार्वजनिक ९९ तर घरगुती १५,३२७ गणपतींना निरोप देण्यात आले. ठाणे शहरात ९ सार्वजनिक तर घरगुती १२३१, भिवंडीत ४१ घरगुती, कल्याण-डोंबिवलीत ४८ सार्वजनिक तर ५७०० घरगुती, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ येथे २० सार्वजनिक तर ७२२५ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.पालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर, कोपरी याठिकाणी विसर्जन महाघाट तयार केले आहेत. तसेच रायलादेवी ,बाळकुम रेवाळे तलाव, उपवन निळकंठ वुड्स- टिकुजीनीवाडी, खारेगाव, मासुंदा तलाव, यांसारख्या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून त्यात बाप्पांना भाविकांनी निरोप दिला.