शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

दिव्यात राहणा-या प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 06:02 IST

अंबरनाथ : दिव्यात राहणा-या तरुणीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथ कानसई गावात घडला.

अंबरनाथ : दिव्यात राहणा-या तरुणीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथ कानसई गावात घडला. या मुलीची हत्या दोन ते तीन दिवस आधीच केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हत्येनंतर प्रियकराने मुलीच्या नातेवाइकांना फोन करून या घटनेची कल्पना दिली.वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथील आचल महल्ले ही ठाण्यातील एका खासगी कंपनीत इंजिनीअर म्हणून कामाला होती. आचल दिव्यात आई आणि भावासह भाड्याच्या घरात राहात होती. तिचा प्रियकर नेत्राम वर्मा हा अंबरनाथमध्ये कानसई गावात एक खोली भाड्याने घेऊन राहात होता. महिन्याभरापासून आचल तेथे येत असे. तिची आई -भाऊ गावाला गेल्यावर आचलने आपण रुग्णालयात जात असल्याचे शेजाºयांना सांगितले आणि ती घराबाहेर पडली.त्यानंतर ती प्रियकर नेत्रामसोबत अंबरनाथच्या घरात होती. नेत्राम याने तिची गळा आवळून हत्या केली. तसेच दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला. दुर्गंधी पसरू लागल्यावर, त्याने आचलच्या मोबाइलवरून तिच्या मावशीला फोन करून हत्येची माहिती दिली. तसेच मावशीला स्वत:च्या घरचा पत्तादेखील एसएमएसद्वारे पाठविला.मावशीला हा निरोप मिळताच, आचलच्या नातेवाइकांनी दिव्यातील गाजेखान पठाण याला संपर्क साधत, आचलचा शोध घेण्यास सांगितले. मंगळवारी सकाळी पठाण यांनी कानसई गावात तो पत्ता शोधला. पोलिसांच्या मदतीने घर उघडल्यावर आचलचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत, तर नेत्रामचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.