शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

भिवंडीतील उड्डाणपुलाखाली साचले कचऱ्याचे ढीग; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By नितीन पंडित | Updated: April 26, 2023 18:05 IST

भिवंडी शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

भिवंडी: भिवंडी शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील अनेक ठिकाणी मुख्य चौकांसह अंतर्गत रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यातच आता मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आलेल्या जागेवरच कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. महापालिकेच्या या दुर्लक्षित कारभारामुळे भिवंडी मनपाच्या स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगांवरून पाहिला मिळत आहेत.

शहरातील वंजारपट्टी नाका येथे असलेल्या स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलाखाली महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण केले आहे. मात्र या सुशोभीकरण केलेल्या जागेवरच नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांनी कचरा टाकण्यास सुरुवात केली असून या सुशोभीकरण झालेल्या ठिकाणीच आता कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत.

मागील आठ महिन्यांपासून भिवंडी महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला असल्याने महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने प्रशासकीय कार्यकाळात शहरातील कचऱ्याची समस्या बिकट बनली आहे. शहर स्वच्छतेसाठी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ योग्य ती उपाययोजना राबविणार का याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी