शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन, किमान वेतनाची मागणी

By सदानंद नाईक | Updated: June 27, 2023 19:22 IST

महापालिका प्रशासनाने आंदोलनाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतल्याची माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली आहे.

 उल्हासनगर : शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दुप्पट किंमतीला, मग कामगारांना किमान वेतन का नाही?. असा प्रश्न करीत करीत कंत्राटी कामगारांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. महापालिका प्रशासनाने आंदोलनाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतल्याची माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली आहे.

 उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा ठेका महापालिकेने कोणार्क कंपनीला दिला. दरदिवशी ४ लाख ४३ हजाराचा ठेका दुप्पट ८ लाखा पेक्षा जास्त किंमतीला गेल्या वर्षी देण्याला महासभेने मंजुरी दिली. तसेच महापालिकेने भारत स्वछता अभियाना खाली नवीन वाहने देण्यात आली आहे. असे असतांना कंत्राटी कामगारांना कोणतीही सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली नाही. तसेच शासन नियमानुसार किमान वेतन देण्याची मागणी।करीत कामगारांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. कामगारांच्या विविध मागणीसाठी कामगार आयुक्त कार्यालयासह संबंधितांना निवेदन दिले. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी याबाबत दखल घेत असल्याचे सांगितल्याने, कामगारांचे आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे कामगार नेते संदीप गायकवाड यांनी सांगितले.

 महापालिकेतील कचरा उचलण्याचा ठेका दुपट्ट किंमतीला देऊनही शहरात कचऱ्याचे ढीग जैसे थे आहे. तसेच कचरा उचळणार्या कंत्राटी कामगारात असंतोष निर्माण झाला असून महापालिका आयुक्तांनी अश्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वेळेत वेतन न देणे, कमी वेतन देणे, अटी व शर्तीनुसार सुविधा न पुरविणे आदी आरोप कामगारांनी आंदोलन दरम्यान केले आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरagitationआंदोलन