शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१८ जणांच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदरी सरकारची- राजन विचारे

By जितेंद्र कालेकर | Updated: August 13, 2023 20:42 IST

रविवारी कळवा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते.

ठाणे:कोविड काळात कसलीच कमतरता नव्हती. मात्र आता लोकप्रिनिधी नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे. अशी टिका ठाण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली.रविवारी कळवा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते.

या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी एक जण आहे. कोविड काळात सुरू असलेली यंत्रणा पूर्ववत करा. असे सांगत.पार्कींग प्लाझा येथे १०० बेड चे रुग्णालय तत्काळ सुरू करावे.अशी मागणी विचारे यांनी केली. कळवा रुग्णालयात अपुरी कर्मचारी संख्या असल्याने तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री ठाण्यात राहतात परिणामी आरोग्य सेवा पुरवणे त्याचे कर्तव्य आहे. त्यांनी बाकीची कामे बाजूला ठेवावी आणि लोकांचे जीव वाचवावे,  असा टोलाही विचारे यांनी लगावला. या १८ जणांच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदरी सरकारची आहे. गतिमान सरकार असूनही  आरोग्य यंत्रणा फेल दिसत असल्याची  टिकाही  विचारे यांनी केली.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू