शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पतीच्या निधनाने वैफल्यग्रस्त महिलेची आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: July 27, 2023 21:27 IST

याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली.

ठाणे : वर्षभरापूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे वैफल्यग्रस झालेल्या फाल्गुनी मयूर उपाध्याय (वय ४२) या महिलेने ठाण्यातील कासारवडवलीतील इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली.

फाल्गुनी ही मुंबईतील घाटकोपर भागात वास्तव्याला होत्या. वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीने निधन झाल्याने त्या नैराश्यात होत्या. त्यांचा ठाण्यातील भाऊ नामे पूर्वेश त्रंबकलाल व्यास (३७) याच्याकडे त्या अलीकडेच आल्या होत्या. त्यांच्या कासारवडवलीतील हावरे सिटीमधील प्रकृती हाइटसमधील सोळाव्या मजल्यावरील १६०३ क्रमांकाच्या घरातील खिडकीतून कोणाला काही न सांगता नैराश्यातून त्यांनी खाली उडी घेतल्याचे त्यांचा भाऊ पूर्वेश यांनी पोलिसांना सांगितले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले.

 

टॅग्स :thaneठाणेWomenमहिलाDeathमृत्यू