शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पतीच्या निधनाने वैफल्यग्रस्त महिलेची आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: July 27, 2023 21:27 IST

याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली.

ठाणे : वर्षभरापूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे वैफल्यग्रस झालेल्या फाल्गुनी मयूर उपाध्याय (वय ४२) या महिलेने ठाण्यातील कासारवडवलीतील इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली.

फाल्गुनी ही मुंबईतील घाटकोपर भागात वास्तव्याला होत्या. वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीने निधन झाल्याने त्या नैराश्यात होत्या. त्यांचा ठाण्यातील भाऊ नामे पूर्वेश त्रंबकलाल व्यास (३७) याच्याकडे त्या अलीकडेच आल्या होत्या. त्यांच्या कासारवडवलीतील हावरे सिटीमधील प्रकृती हाइटसमधील सोळाव्या मजल्यावरील १६०३ क्रमांकाच्या घरातील खिडकीतून कोणाला काही न सांगता नैराश्यातून त्यांनी खाली उडी घेतल्याचे त्यांचा भाऊ पूर्वेश यांनी पोलिसांना सांगितले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले.

 

टॅग्स :thaneठाणेWomenमहिलाDeathमृत्यू