शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

पाणीयोजनेचे काम निकृष्ट झाल्याने पंचायत समितीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:38 IST

थेट अधिवेशनात जाणार; मुरबाडमधील कळंभे ग्रामस्थांचा इशारा

मुरबाड : पन्नास लाख रुपयांच्या खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुमार दर्जाचे झाल्याने कळंभे ग्रामस्थांनी गुरुवारी मुरबाड पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या मोर्चात गावातील महिला तसेच पुरुष सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांना १५ दिवसांत हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावर सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास कळंभे गावकºयांनी थेट अधिवेशनात धडकणार, असा इशारा दिला.कायम पाणीटंचाईची झळ सोसणाºया कळंबे गावासाठी आ. किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये ५१ लाख रुपये खर्चाची योजना मिळाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या योजनेतील ठेकेदार आणि अधिकारी यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा गावकºयांचा आरोप आहे. तसेच याच योजनेतून पाणीसाठवण करण्यासाठी बनवण्यात आलेली पाण्याची टाकी ही गळकी असल्याने तसेच पाइप निकृष्ट बसवल्याने काम सुमार दर्जाचे झाल्याचे समोर आले. याचाच जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता. विशेष म्हणजे पंचायत समितीत भाजपची सत्ता असताना पंचायत समिती उपसभापती सीमा घरत, अनिल घरत तसेच सदस्य दीपक पवार, सदस्या सीमा चौधरी आणि सचिन चौधरी यांनी गावकºयांसोबत मोर्चाचे नेतृत्व केले. गटविकास अधिकारी केळसकर यांच्या दालनात या सर्वांसोबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी कारवाईसंबंधी पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी येझरे यांनी मोर्चेकºयांना आश्वासन दिले. येत्या १५ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावू. तसे न झाल्यास संबंधित ठेकेदारावर पोलीस कारवाई करण्याची हमी दिली.

टॅग्स :Waterपाणी