शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
2
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
3
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
4
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
5
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
6
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
7
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
9
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
10
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
11
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
12
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
13
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
14
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
15
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
16
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
17
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
18
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
19
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
20
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन

अंबरनाथ तालुक्यातील वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यास वनविभाग अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:40 IST

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील चिखलोलीच्या ग्रामीण भागात असलेल्या डोंगरावर वणवा लागल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र, या वणव्यांवर ...

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील चिखलोलीच्या ग्रामीण भागात असलेल्या डोंगरावर वणवा लागल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र, या वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यात वनविभागाला अपयश येत आहे. बदलापूर कात्रप परिसरात सलग आठवडाभर वणवा लागत असून वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती बारवी डॅम परिसरातील डोंगरावरदेखील आहे.

कात्रप आणि शिरगाव परिसरात असलेल्या डोंगरावर सायंकाळच्या वेळेस वणवा लागत असून ती विझविण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र, एवढे करूनदेखील वेळेवर तो विझत नसल्याने त्याचा त्रास होत आहे. हीच परिस्थिती अंबरनाथ ग्रामीण भागातदेखील घडत असून बारवी डॅम रोड परिसरातदेखील दररोज वणवा लागत आहे. तर अस्नोली आणि सागाव परिसरातही तो लागत असल्याने या भागातील वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. वणवा विझवण्यासाठी गावपातळीवर समिती गठित केली असली तरी अपुऱ्या यंत्रणेमुळे तो विझविण्यात अडचणी येत आहेत. कात्रप परिसरात तर सलग सात दिवसांपासून दररोज वणवा पेटत आहे. त्याची कल्पना असतानादेखील वनविभागाने या परिसरात कोणतीही सक्षम यंत्रणा उभारलेली नाही. वणवा पेटण्यामागची कारणे शोधण्यापेक्षा तो पेटल्यावर विझवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज आता व्यक्त होत आहे.

--------------