शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उपवनच्या जंगलातील वणवा आटोक्यात; स्थानिकांसह वनविभागाची सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 00:46 IST

फांद्याच्या मदतीने विझवली आग

ठाणे : उपवन तलावाजवळील जंगलास रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. या वणव्यात परिसरातील गवत मोठ्या प्रमाणात जळाले. वनाधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेऊन या आगीला फांद्याच्या मदतीने आटोक्यात आणल्यामुळे रात्रभरात जंगल खाक होण्यापासूनचा होणारा मोठा अनर्थ सतर्कतेने टाळला.

उपवन तलावाच्या चोहोबाजूला येऊरचे जंगल असून त्यास लागून संजय गांधी राष्टÑीय उद्यान आहे. या जंगलातील वणवा वेळीच विझवण्यात यश मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या जंगलास लागलेली आग ही परिसरात फिरणाºया व्यक्तींच्या निष्काळीपणातून लागल्याचा संशय आहे. या वणव्याच्या धुरांचे लोट या तलावाजवळील गावंड इमारतीमधील रहिवाशांच्या नजरेत आले. त्यांनी त्वरित महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास दूरध्वनी करून या वणव्याची माहिती दिली. त्यास अनुसरून अग्निशमन दलाची गाडी या उपवन तलावाजवळ गेली. पण, आग आतमध्ये जंगलात असल्यामुळे घटनास्थळी गाडी जाणे शक्य झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही बाब येऊरच्या वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली. यानुसार, वनाधिकारी, कर्मचाºयांनी या वणव्याच्या ठिकाणी जाऊन झाडांच्या फांद्यांद्वारे लागलेली आग विझवण्यात यश मिळवल्याचे येऊर वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी लोकमतला सांगितले. वनाधिकारी व कर्मचाºयांची नजर चुकवून या जंगलात शिरणाºयांकडून ही आग लागल्याचा अंदाज आहे.

संजय गांधी राष्टÑीय उद्यानास लागून असलेल्या या येऊरच्या जंगलातील मानवनिर्मित हालचालींवर वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, या जंगलातील वणवा राष्टÑीय उद्यानात शिरून पशुपक्षी, वन्यप्राणी आणि वनसंपत्ती, औषधी वनस्पती जळून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :fireआग