शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:19 IST

मुंबईसह ठाणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सुमारे ७८ टक्के पाणीसाठा होताच सुरक्षेच्या दृष्टीने पाच दरवाजे उडण्याचे नियोजन आहे.

ठाणे : मुंबईसह ठाणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सुमारे ७८ टक्के पाणीसाठा होताच सुरक्षेच्या दृष्टीने पाच दरवाजे उडण्याचे नियोजन आहे. मात्र, यंदा मंगळवारी सायंकाळपर्यंत ८००.८६४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८१.४० टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे. तरीदेखील दरवाजे उडण्यास विलंब झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या धरणाचे दरवाजे स्वयंचलित असल्याने धरणात पाणीसाठा वाढताच ते आपोआप उघडत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.दरवाजे उडण्याच्या दृष्टीने सोमवारी एक दरवाजा ५० सेंमी. उघडून काही वेळेनंतर बंद करून त्याची चाचणी केली गेली. धरणात समाधानकारक पाणीसाठा होताच प्रशासनाकडून पाच दरवाजे सुमारे एक मीटरने उडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.तत्पूर्वी भातसा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहापूर, भिवंडी, कल्याण तहसीलदारांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक मोठे जलाशय म्हणून ओळखल्या जाणाºया भातसा धरणाची पाणी पातळी नियमित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जातील. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. शहापूर-किन्हवली रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदीकिनारी राहणाºया नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेDamधरण