शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:19 IST

मुंबईसह ठाणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सुमारे ७८ टक्के पाणीसाठा होताच सुरक्षेच्या दृष्टीने पाच दरवाजे उडण्याचे नियोजन आहे.

ठाणे : मुंबईसह ठाणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सुमारे ७८ टक्के पाणीसाठा होताच सुरक्षेच्या दृष्टीने पाच दरवाजे उडण्याचे नियोजन आहे. मात्र, यंदा मंगळवारी सायंकाळपर्यंत ८००.८६४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८१.४० टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे. तरीदेखील दरवाजे उडण्यास विलंब झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या धरणाचे दरवाजे स्वयंचलित असल्याने धरणात पाणीसाठा वाढताच ते आपोआप उघडत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.दरवाजे उडण्याच्या दृष्टीने सोमवारी एक दरवाजा ५० सेंमी. उघडून काही वेळेनंतर बंद करून त्याची चाचणी केली गेली. धरणात समाधानकारक पाणीसाठा होताच प्रशासनाकडून पाच दरवाजे सुमारे एक मीटरने उडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.तत्पूर्वी भातसा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहापूर, भिवंडी, कल्याण तहसीलदारांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक मोठे जलाशय म्हणून ओळखल्या जाणाºया भातसा धरणाची पाणी पातळी नियमित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जातील. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. शहापूर-किन्हवली रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदीकिनारी राहणाºया नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेDamधरण