शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:19 IST

मुंबईसह ठाणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सुमारे ७८ टक्के पाणीसाठा होताच सुरक्षेच्या दृष्टीने पाच दरवाजे उडण्याचे नियोजन आहे.

ठाणे : मुंबईसह ठाणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सुमारे ७८ टक्के पाणीसाठा होताच सुरक्षेच्या दृष्टीने पाच दरवाजे उडण्याचे नियोजन आहे. मात्र, यंदा मंगळवारी सायंकाळपर्यंत ८००.८६४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८१.४० टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे. तरीदेखील दरवाजे उडण्यास विलंब झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या धरणाचे दरवाजे स्वयंचलित असल्याने धरणात पाणीसाठा वाढताच ते आपोआप उघडत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.दरवाजे उडण्याच्या दृष्टीने सोमवारी एक दरवाजा ५० सेंमी. उघडून काही वेळेनंतर बंद करून त्याची चाचणी केली गेली. धरणात समाधानकारक पाणीसाठा होताच प्रशासनाकडून पाच दरवाजे सुमारे एक मीटरने उडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.तत्पूर्वी भातसा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहापूर, भिवंडी, कल्याण तहसीलदारांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक मोठे जलाशय म्हणून ओळखल्या जाणाºया भातसा धरणाची पाणी पातळी नियमित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जातील. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. शहापूर-किन्हवली रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदीकिनारी राहणाºया नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेDamधरण