शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्ह्यात पाच कोटींची भातखरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:29 IST

आदिवासी विकास महामंडळ : शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सहा केंद्रांची केली व्यवस्था

भातसानगर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत आतापर्यंत जवळजवळ पाच कोटी रूपयांच्या दरम्यान भातखरेदी करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील सहा केंद्रांवर लाखो रुपयांची खरेदी झाली आहे. यावर्षी जिल्ह्यातील आठ भातखरेदी केंद्रांवर २७ हजार १३४.१७ क्विंटल भातखरेदी करण्यात आली असून त्याची किंमत चार कोटी ९२ लाख ४९ हजार ५३४.९५ रुपये इतकी आहे.शहापूर तालुक्यातील सहा केंद्रांवर भातखरेदी झाली. यामध्ये आटगाव केंद्रात ७५ लाख एक हजार ६६७.२५ रु पयांचा ४१३३.१५ क्विंटल भातखरेदी करण्यात आला आहे. किन्हवली केंद्रात ५७ लाख ४१ हजार २६.५० रु पयांचा तीन हजार १६३.१० क्विंटल, अघई केंद्रात १२ लाख ३५ हजार ९६०.५५ रु पयांचा ६८०.९७ क्विंटल, चौंढा या केंद्रात २३ लाख ९४ हजार ९६५ .१० रु पयांचा सात हजार १४६.७५ क्विंटल, खर्डी केंद्रात एक कोटी २९ लाख ७१ हजार ३५१.२५ रुपयांचा ७१४६.०५ क्विंटल, मढ-अंबरजे या केंद्रात एक कोटी ५८ लाख ९५ हजार ८६०.७५ रु पयांचे आठ हजार ७५८.०५ क्विंटल तर मुरबाड येथील धसई येथील केंद्रात ३५ लाख आठ हजार ७०३ रु पयांचा एक हजार ९३३ क्विंटल भातखरेदी करण्यात आली आहे.‘अ’ ग्रेड असणाºया भाताला एक हजार ८३५ तर साधारण धान्यासाठी एक हजार ८१५ रु पये हमीभाव देण्यात आला आहे.एकंदरीत ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत चार कोटी ९२ लाख ४९ हजार ५३४ रुपयांची २७ हजार १३४ क्विंटल इतकी खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी ती याहीपेक्षा अधिक होती.त्यामानाने ती कमी आहे. यावर्षी अधिक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात भातपिके कुजल्याने खरेदीवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसूनआले. सहा केंद्र सुरू झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसामुळे आमचे खूप नुकसान झाले असे केंद्राच्या ठिकाणी भात विकण्यासाठी आलेल्या शेतकºयांनी सांगितले.सध्या शहापूर तालुक्यातील भातखरेदी केंद्रांवर बºयापैकी भातखरेदी सुरू आहे. अनेक समस्यांचा सामना करूनही खरेदी केली जात आहे. - एस.एल. राजुरे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, शहापूरयावर्षी अधिक पाऊस पडल्याने भातपिकांचे मोठे नुकसान झाल्याने भातखरेदी अतिशय कमी झाली आहे.- काशिनाथ पष्ठे,जि.प. सदस्य