शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

पावसामुळे अर्धवट सिमेंट रस्त्यांची कामे धोकादायक ठरण्याची भीती

By धीरज परब | Updated: June 10, 2024 00:01 IST

मीरा भाईंदर शहरात खड्डे मुक्त रस्त्यांसाठी एमएमआरडीए आणि महापालिका यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरु आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका व एमएमआरडीए च्या माध्यमातून सुरु असलेली शहरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरण ची कामे हि पावसाला सुरवात झाल्याने धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे . 

मीरा भाईंदर शहरात खड्डे मुक्त रस्त्यांसाठी एमएमआरडीए आणि महापालिका यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरु आहे . सदर कामे सुरु करण्यासह पालिकेच्या अंतर्गत नवीन मोठ्या जलवाहिन्या अंथरण्याची कामे देखील सुरु केली गेली . खोदकाम केल्यावर नवीन जलवाहिनी टाकणे , जलवाहिनी स्थलांतरित करणे या सह वीज केबल , गॅस लाईन , टेलिफोन लाईन , फायबर केबल , नळ जोडण्या व मलनिःस्सारण जोडण्या देखील स्थलांतरित कराव्या लागल्याने त्यात बराच विलंब झाला . या शिवाय अनेक महापालिका कामांच्या ठिकाणी निधी अभावी सुद्धा कामना विलंब झाल्याचे बोलले जाते . 

आधी ३१ मे पर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिला असला तरी त्यांनाच जवळपास २२ दिवस निवडणूक कामी अन्य राज्यात गेल्याने रस्ते कामात देखील संस्थपणा आला . आता रविवार पासून पावसाला सुरवात झाली व पहिल्याच पावसात खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी पाणी साचले . तेथील माती दलदलीची झाली आहे . 

आधीच रस्ते खोदून ठेवलेल्या ठिकाणी पुरेसे बेराकेटिंग नाही . त्यामुळे काही वाहने खड्ड्यात पडल्याचे वा अपघात घडल्याचे प्रकार आहेत . लोकांना चालताना जीव मुठीत ठेऊन चालावे लागते . पाऊस जोराचा सुरु राहिल्यास खड्ड्यात पाणी साचून तो आणखी धोकादायक ठरू शकतो . त्यामुळे अर्धवट राहिलेली कामे आता दही=धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.