शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

प्रॉपर्टीच्या वादातून मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला १० वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 02:41 IST

प्रॉपर्टीच्या वादातून मुलावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारणाºया वडिलांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून मंगळवारी १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

ठाणे : प्रॉपर्टीच्या वादातून मुलावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारणाºया वडिलांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून मंगळवारी १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ३० सप्टेंबर २०१६ रोजी घडली.घोडबंदर रोड येथील पातलीपाडा परिसरात राजेश सोनी (७१) आणि मुलगा रविशंकर सोनी (२८) यांच्या मालकीच्या सहा खोल्यांची सोनी चाळ आहे. चाळीतील खोल्यांच्या मालकीवरून दोघांमध्ये वाद सुरू होते. यातील एक खोली राजेशनी आपल्या मुलीच्या नावावर केली होती. त्यानंतर, रविशंकरनेही काही खोल्या आपल्या पत्नीच्या नावावर केल्या. त्यावरून पितापुत्रामध्ये वाद सुरू झाले. ३० सप्टेंबर २०१६ रोजी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. तो शिगेला पोहोचून त्यातूनच राजेशनी चाकूने हातावर आणि पोटावर वार केल्याने रविशंकर हा गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर, त्याचा १ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला.कासारवडवली पोलीस ठाण्यात राजेश विरु द्ध कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल होता. मात्र, मुलाचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवले. हे प्रकरण न्यायाधीश जी.पी. शिरसाठ यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे, युक्तिवाद आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानली.पितापुत्रांना मद्याचे व्यसन होते. त्यामुळे सदोष मनुष्यवध असला तरी राजेश विरुद्ध ३०४ अंतर्गत आरोपी सिद्ध झाला. त्यानुसार, त्याला १० वर्षे कारावास, पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Murderखून