शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

शिक्षणाच्या हक्काखालील ठाणे जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीमधील ११७३ बालकांच्या शालेय प्रवेशासाठी मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:08 IST

RTE : आरटीई कायद्याखाली निवड झालेल्या या बालकांना पहिली ते सीनिअर केजी म्हणजे पूर्व प्राथमिक या वर्गात प्रवेश दिले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या व बालकाच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई म्हणजे शिक्षणाचा हक्क कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले जात आहेत. आता प्रतिक्षा यादीतील एक हजार ८९४ विद्यार्थ्यांची या प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यांना २३ आँक्टोबरपर्यंत दिलेल्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र फक्त ७१८ बालकांनी या मुदतीत प्रवेश घेतले. तर उर्वरित एक हजार १७३ बालकांना २९ आँक्टोंबरपर्यंत प्रवेश घेण्याची वाढीव मुदत देण्यात आली आहे. 

          या आरटीई कायद्याखाली निवड झालेल्या या बालकांना पहिली ते सीनिअर केजी म्हणजे पूर्व प्राथमिक या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. लाँटरी सोडत द्वारे निवड झालेल्या नऊ हजार ३२६ बालकांपैकी दिलेल्या मुदतीत पाच हजार ६७७ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. यानंतर आता प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीनंतर ही आता वाढीव मुदत देऊन प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना प्रवेश घेण्याची शाळा एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे.   

      या शालेय प्रवेशासाठी संधी देऊन लाँटरी सोडतमधील तीन हजार ४९७ बालकांनी दिलेल्या शाळेत जाऊन प्रवेश घेतलेले नाही. आताही प्रतिक्षा यादीतील एक हजार १७३ बालकांनी प्रवेश घेतलेला नाही. या बालकांच्या पालकांनी तत्काळ शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. पालकांनी एसएमएसची वाट न  पाहता पालकांनी पोर्टलवर जाऊन प्रवेशाचा दिनांक येथे प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून प्रवेश घेण्या च्या दिनांकची माहिती करून घ्यावी आणि त्वरीत संबंधीत शाळेत जाऊन बालकाचा प्रवेशघेण्याचे आवाहन केले आहे. 

प्रवेश न घेतलेले अंबरनाथ तर - १४५ बालकांचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी मनपा क्षेत्रातील १४६, भिवंडी तालुक्यातील ११, कल्याणचे -६६८, केडीएमसी क्षेत्रातील १०६, नवी मुंबईचे ३६६, शहापूरचे ३३, मीरा भाईंदरचा एक, ठाणेचे २६१ आणि उल्हासनगरच्या ३६ बालकांचा प्रवेश २९ आँक्टोंबरपर्यंत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा