शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उल्हासनगरातील अतीधोकादायक इमारतीवर निष्कसिताची कारवाई

By सदानंद नाईक | Updated: May 28, 2024 17:43 IST

उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एकून ३१६ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या इमारती पैकी कॅम्प नं-५ परिसरातील मिनर्वा, रूपानी, गंगासागर व पवनधाम इमारतीला नोटिसा देऊन निष्कसित करण्याची कारवाई मंगळवार पासून सुरू केली.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी ३१६ धोकादायक इमारतीची यादी जाहीर करून त्यातील अतीधोकादायक इमारतीवर निष्कसिताची कारवाई मंगळवार पासून सुरू केली. अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली असून अतिधोकादायक इमारती शेजारील इमारती खाली करण्यात आल्या आहेत. 

उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एकून ३१६ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या इमारती पैकी कॅम्प नं-५ परिसरातील मिनर्वा, रूपानी, गंगासागर व पवनधाम इमारतीला नोटिसा देऊन निष्कसित करण्याची कारवाई मंगळवार पासून सुरू केली. तसेच धोकादायक इमारतीला नोटिसा देऊन घरे खाली करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. एकून ३१६ धोकादायक इमारती मध्ये हजारो नागरीक जीवमुठीत घेऊन राहावे लागत असून महापालिकेकडे आपत्कालीन वेळेत कोणतेही ट्रान्झिट कॅम्प उपलब्ध नाही. ज्या अतिधोकादायक इमारतीवर निष्कसितची कारवाई सुरू आहे.

त्या शेजारील इमारती व घरे खाली करण्यात आले. शहरात दरवर्षी इमारती कोसळून जीवितहानी होते. याची कल्पना असूनही महापालिका काहीएक उपाययोजना करीत नसून धोकादायक इमारत पुनर्बांधणीचा प्रश्न लटकला आहे. धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होत नसल्याने, नागरिक जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारती राहत असल्याचे उघड झाले. तर धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट तपासले जात असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.