शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

उल्हासनगरातील अतीधोकादायक इमारतीवर निष्कसिताची कारवाई

By सदानंद नाईक | Updated: May 28, 2024 17:43 IST

उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एकून ३१६ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या इमारती पैकी कॅम्प नं-५ परिसरातील मिनर्वा, रूपानी, गंगासागर व पवनधाम इमारतीला नोटिसा देऊन निष्कसित करण्याची कारवाई मंगळवार पासून सुरू केली.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी ३१६ धोकादायक इमारतीची यादी जाहीर करून त्यातील अतीधोकादायक इमारतीवर निष्कसिताची कारवाई मंगळवार पासून सुरू केली. अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली असून अतिधोकादायक इमारती शेजारील इमारती खाली करण्यात आल्या आहेत. 

उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एकून ३१६ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या इमारती पैकी कॅम्प नं-५ परिसरातील मिनर्वा, रूपानी, गंगासागर व पवनधाम इमारतीला नोटिसा देऊन निष्कसित करण्याची कारवाई मंगळवार पासून सुरू केली. तसेच धोकादायक इमारतीला नोटिसा देऊन घरे खाली करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. एकून ३१६ धोकादायक इमारती मध्ये हजारो नागरीक जीवमुठीत घेऊन राहावे लागत असून महापालिकेकडे आपत्कालीन वेळेत कोणतेही ट्रान्झिट कॅम्प उपलब्ध नाही. ज्या अतिधोकादायक इमारतीवर निष्कसितची कारवाई सुरू आहे.

त्या शेजारील इमारती व घरे खाली करण्यात आले. शहरात दरवर्षी इमारती कोसळून जीवितहानी होते. याची कल्पना असूनही महापालिका काहीएक उपाययोजना करीत नसून धोकादायक इमारत पुनर्बांधणीचा प्रश्न लटकला आहे. धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होत नसल्याने, नागरिक जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारती राहत असल्याचे उघड झाले. तर धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट तपासले जात असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.