शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जून महिन्यात सर्पदंशाच्या घटनांनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:21 IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत सर्पदंशाच्या एकूण २८३ घटना घडल्या आहेत. यामध्ये २८१ जणांचे प्राण वाचवण्यात रुग्णालय ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत सर्पदंशाच्या एकूण २८३ घटना घडल्या आहेत. यामध्ये २८१ जणांचे प्राण वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले. तर, दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच जून या एकाच महिन्यात सर्पदंशाच्या घटनांनी शंभरी गाठली आहे. तर, विंचूदंशाच्या ४० रुग्णांवर योग्य उपचार झाल्याने ते सुखरूप घरी परतले असून सुदैवाने विंचूदंशाच्या घटनेत कोणीही दगावले नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासन सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात जमीन अधिकच तापल्यावर सरपटणारे साप, विंचू यासारखे प्राणी थंड जागा शोधण्यासाठी बिळाबाहेर पडत असतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यातही साप, विंचू यासारखे प्राणी बिळातून सुरक्षितस्थळी धाव घेतात. याचदरम्यान, या सरपटणाऱ्या प्राण्यांचा माणसांशी संपर्क आल्यास ते स्वत:चा जीव वाचवण्यासाठी फणा किंवा नांगी काढतात. ठाणे जिल्ह्यात जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत ठाणे जिल्हा रु ग्णालयात सर्पदंश झालेल्या २८३ पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.सहा महिन्यांत दोघांचा सर्पदंशाने मृत्यू झाला असल्याचे कबूल करून रुग्णालयात सर्प असो किंवा विंचू किंवा श्वानदंशांवरील औषधाचा पुरेपूर साठा आहे. संबंधित विभाग हा नेहमीच उपचारार्थ सज्ज असतो.- डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

टॅग्स :snakeसाप