शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येलाही विसर्जन घाटावर निर्मल्य पडून

By पंकज पाटील | Updated: September 27, 2023 18:55 IST

अनंत चतुर्थी अवघ्या काही तासांवर आहे मात्र पालिका प्रशासन विसर्जन कुडांशेजारील स्वछ्तेबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय .

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात विसर्जन घाटांवर अस्वच्छता पसरल्याचे पहावयास मिळत आहे सात दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर भाविकांनी निर्मल्य कलशामध्ये टाकलेले निर्मले अजूनही उचलण्यात आलेले नाही. अनंत चतुर्दशी आलेली असताना देखील पालिका प्रशासन स्वच्छता मोहीम राबवत नसल्याने प्रशासनावर कडाडून टीका होत आहे.

अंबरनाथ शहरात गणेशोउत्सव काळात पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करून जल प्रदूषण रोखणाचा प्रयत्न करण्यात येतोय,तसेच भाविकांनी आपल्या गणरायाला वाहिलेले हार फुल विसर्जन कुंडात न टाकता पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशात टाकण्याचं आवाहन करण्यात येतंय . तर भाविक देखील या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत मात्र पालिका प्रशासनचं या निर्माल्यकडेच दुर्लक्ष होत असल्याचं पहायला मिळतंय.

अनंत चतुर्थी अवघ्या काही तासांवर आहे मात्र पालिका प्रशासन विसर्जन कुडांशेजारील स्वछ्तेबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय . चिंचपाडा येथील खादानीत गणेश विसर्जनाच्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याच पहायला मिळतंय त्यामुळे पालिकाच स्वछ्तेबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय. सात दिवसांच्या गणेश विसर्जन झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी निर्मल्य कलश मधील निर्मल्य उचलणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासनाने त्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आजही हे निर्मल्य आहे त्या स्थितीत पडून आहे.

टॅग्स :thaneठाणेGanesh Mahotsavगणेशोत्सव