शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येलाही विसर्जन घाटावर निर्मल्य पडून

By पंकज पाटील | Updated: September 27, 2023 18:55 IST

अनंत चतुर्थी अवघ्या काही तासांवर आहे मात्र पालिका प्रशासन विसर्जन कुडांशेजारील स्वछ्तेबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय .

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात विसर्जन घाटांवर अस्वच्छता पसरल्याचे पहावयास मिळत आहे सात दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर भाविकांनी निर्मल्य कलशामध्ये टाकलेले निर्मले अजूनही उचलण्यात आलेले नाही. अनंत चतुर्दशी आलेली असताना देखील पालिका प्रशासन स्वच्छता मोहीम राबवत नसल्याने प्रशासनावर कडाडून टीका होत आहे.

अंबरनाथ शहरात गणेशोउत्सव काळात पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करून जल प्रदूषण रोखणाचा प्रयत्न करण्यात येतोय,तसेच भाविकांनी आपल्या गणरायाला वाहिलेले हार फुल विसर्जन कुंडात न टाकता पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशात टाकण्याचं आवाहन करण्यात येतंय . तर भाविक देखील या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत मात्र पालिका प्रशासनचं या निर्माल्यकडेच दुर्लक्ष होत असल्याचं पहायला मिळतंय.

अनंत चतुर्थी अवघ्या काही तासांवर आहे मात्र पालिका प्रशासन विसर्जन कुडांशेजारील स्वछ्तेबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय . चिंचपाडा येथील खादानीत गणेश विसर्जनाच्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याच पहायला मिळतंय त्यामुळे पालिकाच स्वछ्तेबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय. सात दिवसांच्या गणेश विसर्जन झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी निर्मल्य कलश मधील निर्मल्य उचलणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासनाने त्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आजही हे निर्मल्य आहे त्या स्थितीत पडून आहे.

टॅग्स :thaneठाणेGanesh Mahotsavगणेशोत्सव