शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वातंत्र दिनानिमित्त उल्हासनगरात बालसुरक्षा समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 19:46 IST

लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला.

उल्हासनगर- स्वातंत्र्य दिनानिमित्त सम्राट अशोकनगरमध्ये नगरसेविका सविता तोरणे रगडे यांच्या अध्यक्षतेखाली बाल सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. समितीमुळे लहान मुलांच्या विविध समस्यांकडे लक्ष जाणार असून विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली. 

लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. यासाठी राज्य सरकारने सन २०१४ साली आदेश काढून वॉर्ड पातळीवर बाल सुरक्षा समिती स्थापन करण्यात येत आहे. अशा मुलांना निवारा व सुरक्षा उपलब्ध होण्यासाठी समाजसेवक शिवाजी रगडे प्रयत्न करणार आहेत. यापूर्वी त्यांनी बाल कल्याण समितीच्या सहकार्याने टायगर प्रकरण यशस्वीरीत्या हाताळले. बाल कल्याण समितीच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनी सम्राट अशोकनगरमध्ये वॉर्ड बाल सुरक्षा समिती स्थापन केली. 

कार्यक्रमाला बाल सुरक्षा समितीच्या अध्यक्ष नगरसेविका सविता तोरणे रगडे, रिपाइं नेते व राजर्षी शाहू विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेव सोणवने, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी दीपाली वाघ, डॉ भूमिका गिरी, मुख्यध्यापक मीनाक्षी सोनवणे, समाजसेवक शिवाजी रगडे, रामेश्वर गवई, दशरथ चौधरी, सुनील खांडेकर, दीपाली समाधान वाघ, माया रौराळे, जयश्री रगडे, भास्कर जाधव, प्रतीक रौराळे, अंकिता जामणिक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनthaneठाणेulhasnagarउल्हासनगर