शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वातंत्र दिनानिमित्त उल्हासनगरात बालसुरक्षा समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 19:46 IST

लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला.

उल्हासनगर- स्वातंत्र्य दिनानिमित्त सम्राट अशोकनगरमध्ये नगरसेविका सविता तोरणे रगडे यांच्या अध्यक्षतेखाली बाल सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. समितीमुळे लहान मुलांच्या विविध समस्यांकडे लक्ष जाणार असून विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली. 

लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. यासाठी राज्य सरकारने सन २०१४ साली आदेश काढून वॉर्ड पातळीवर बाल सुरक्षा समिती स्थापन करण्यात येत आहे. अशा मुलांना निवारा व सुरक्षा उपलब्ध होण्यासाठी समाजसेवक शिवाजी रगडे प्रयत्न करणार आहेत. यापूर्वी त्यांनी बाल कल्याण समितीच्या सहकार्याने टायगर प्रकरण यशस्वीरीत्या हाताळले. बाल कल्याण समितीच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनी सम्राट अशोकनगरमध्ये वॉर्ड बाल सुरक्षा समिती स्थापन केली. 

कार्यक्रमाला बाल सुरक्षा समितीच्या अध्यक्ष नगरसेविका सविता तोरणे रगडे, रिपाइं नेते व राजर्षी शाहू विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेव सोणवने, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी दीपाली वाघ, डॉ भूमिका गिरी, मुख्यध्यापक मीनाक्षी सोनवणे, समाजसेवक शिवाजी रगडे, रामेश्वर गवई, दशरथ चौधरी, सुनील खांडेकर, दीपाली समाधान वाघ, माया रौराळे, जयश्री रगडे, भास्कर जाधव, प्रतीक रौराळे, अंकिता जामणिक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनthaneठाणेulhasnagarउल्हासनगर