शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

स्वातंत्र दिनानिमित्त उल्हासनगरात बालसुरक्षा समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 19:46 IST

लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला.

उल्हासनगर- स्वातंत्र्य दिनानिमित्त सम्राट अशोकनगरमध्ये नगरसेविका सविता तोरणे रगडे यांच्या अध्यक्षतेखाली बाल सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. समितीमुळे लहान मुलांच्या विविध समस्यांकडे लक्ष जाणार असून विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली. 

लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. यासाठी राज्य सरकारने सन २०१४ साली आदेश काढून वॉर्ड पातळीवर बाल सुरक्षा समिती स्थापन करण्यात येत आहे. अशा मुलांना निवारा व सुरक्षा उपलब्ध होण्यासाठी समाजसेवक शिवाजी रगडे प्रयत्न करणार आहेत. यापूर्वी त्यांनी बाल कल्याण समितीच्या सहकार्याने टायगर प्रकरण यशस्वीरीत्या हाताळले. बाल कल्याण समितीच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनी सम्राट अशोकनगरमध्ये वॉर्ड बाल सुरक्षा समिती स्थापन केली. 

कार्यक्रमाला बाल सुरक्षा समितीच्या अध्यक्ष नगरसेविका सविता तोरणे रगडे, रिपाइं नेते व राजर्षी शाहू विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेव सोणवने, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी दीपाली वाघ, डॉ भूमिका गिरी, मुख्यध्यापक मीनाक्षी सोनवणे, समाजसेवक शिवाजी रगडे, रामेश्वर गवई, दशरथ चौधरी, सुनील खांडेकर, दीपाली समाधान वाघ, माया रौराळे, जयश्री रगडे, भास्कर जाधव, प्रतीक रौराळे, अंकिता जामणिक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनthaneठाणेulhasnagarउल्हासनगर