शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

भिवंडीतील उड्डाणपूलांवर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी हैराण, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

By नितीन पंडित | Updated: July 1, 2024 18:47 IST

भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे एक फूट खोल तर पाच ते सहा फूट रुंद असे भले मोठे खड्डे पडले आहेत.या  भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.

नितीन पंडितभिवंडी: भिवंडी शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असतानाच वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी बांधण्यात आलेल्या धामणकर नाका उड्डाणपुलासह वंजारपट्टी नाका येथील स्व. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूलावर देखील प्रचंड खड्डे पडले असल्याने नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे उड्डाणपूलांवर पडलेल्या या खड्ड्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे एक फूट खोल तर पाच ते सहा फूट रुंद असे भले मोठे खड्डे पडले आहेत.या  भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.या खड्ड्यांमध्ये अचानक दुचाकी व रिक्षा तसेच इतर वाहने या खड्ड्यांमध्ये आदळल्याने वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. त्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.