शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

संजय गांधी उद्यानात इलेक्ट्रॉनिक बग्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 05:26 IST

नॅशनल पार्कात नुकताच आरंभ कार्यक्रम पार पडला. या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर रविना टंडन यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता इलेक्ट्रॉनिक बग्गी धावणार आहे. ई-बग्गी एकदा फुल चार्ज केल्यावर ९० किलोमीटर अंतर धावेल. त्यामुळे वन संरक्षित विभागामध्ये प्रदूषणाला आळा बसेल. ई-बग्गीला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील काळात इलेक्ट्रॉनिक कार व बग्गीची संख्या वाढविली जाणार आहे.

नॅशनल पार्कात नुकताच आरंभ कार्यक्रम पार पडला. या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर रविना टंडन यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक बग्गीचा ‘श्रीगणेशा’ करण्यात आला. ही इलेक्ट्रॉनिक बग्गी एका खासगी कंपनीने नॅशनल पार्कला भेट स्वरूपात दिली आहे. ई-बग्गी पूर्णपणे बॅटरीवर चालणारे वाहन आहे. या वाहनाला एकदा फुल चार्ज केल्यावर ९० किलोमीटरपर्यंत धावू शकते. ई-बग्गीचा ताशी वेग ४० किलोमीटर इतका आहे. ई-बग्गीमध्ये चार प्रवासी बसू शकतील, अशी आसन व्यवस्था आहे. नॅशनल पार्कातील विविध पॉइंटवर पर्यटकांना नेण्यासाठी या ई-बग्गीचा वापर करण्यात येईल, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक संजय कांबळे यांनी दिली. रिव्हर मार्चचे कार्यकर्ता गोपाळ झवेरी याबाबत म्हणाले, इलेक्ट्रॉनिक वाहनांबाबतचार महिन्यांपासून वनविभागाकडे मागणी करीत आहोत, परंतु इंधनावर चालणाऱ्या गाड्या पार्क करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी एक पार्किंगची व्यवस्था पर्यटकांना करून द्यावी, अशी मागणी वनविभागाला केली होती. मात्र, आता रिव्हर मार्चच्या मागणीनुसार काम सुरू झाले आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई