शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शासनाच्या पैशावर भाजप आणि मित्रपक्षाचा निवडणूक प्रचार, मनसेचा आरोप

By सदानंद नाईक | Updated: March 8, 2024 20:04 IST

देशातील लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर आचारसंहितापूर्वी महाराष्ट्र शासनाने एका महिन्यात तब्बल ८४ कोटी रुपये खर्च केले, असा आरोप मनसेने केला.

उल्हासनगर: महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या प्रचाराच्या हेतूने ३० दिवसांसाठी तब्बल ८४ कोटी रुपये म्हणजेच दिवसाला २ कोटी ८० लाख रुपये खर्च केल्याचा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमुख यांनी केला. राज्याच्या निवडणूक प्रचार प्रमुख पदी भाजपाला करण्याची मागणीही देशमुख यांनी केली आहे. 

देशातील लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर आचारसंहितापूर्वी महाराष्ट्र शासनाने एका महिन्यात तब्बल ८४ कोटी रुपये खर्च केले. वर्तमानपत्रावर-२० कोटी, न्यूज चॅनेलवर-२० कोटी ८० लाख, डिजिटल होर्डिंग एलईडीवर-३७ कोटी ५५ लाख व सोशल मीडियावर- ५ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मनसेचे कल्याण जिल्हाप्रमुख बंडू देशमुख यांनी दिली. सत्ताधारी भाजप सरकारचा सरकारी तिजोरीतून चाललेला खर्च बघून शासनाच्या प्रसिद्धी प्रचार प्रमुखपदी त्यांना नेमण्याचा आरोप केला.

शासनाच्या पैशावर सत्ताधारी पक्षाचा चाललेला निवडणूक प्रचार निषेधार्थ असल्याचे देशमुख म्हणाले. ऐन आचारसंहिता काळात जनतेच्या पैशाचा वापर हा पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार आहे. ही गोष्ट मुक्त व निष्पक्ष निवडणुकीसाठी अत्यंत घातक असून निवडणूक आयोगाने यावर आळा घालावा आणि ही प्रसिद्धी मोहीम तात्काळ थांबवावी, अशी मी मागणी बंडू देशमुख यांनी केली. एकीकडे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही, आशा सेविका तुटपुंज्या मानधनासाठी संपावर जातात. तर दुसरीकडे सरकार प्रसिद्धीला हपापले असल्याचे चित्र राज्यात उभे राहिल्याचेही देशमुख म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरMNSमनसे