शहरं
Join us  
Trending Stories
1
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
2
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
3
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
4
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
5
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
6
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
7
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
8
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
9
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
10
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
11
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
12
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
13
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
14
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
16
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
17
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
18
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
19
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
20
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

आठ कर्मचारी निलंबित

By admin | Published: August 08, 2016 2:03 AM

आपत्कालीन विभागात बदली झालेल्या आठ कर्मचाऱ्यांना उपायुक्त विजया कंठे यांनी निलंबित केले आहे. या कर्मचाऱ्यांनी बदलीचे आदेश स्वीकारले नसल्याचे कारण निलंबनामागे आहे

उल्हासनगर : आपत्कालीन विभागात बदली झालेल्या आठ कर्मचाऱ्यांना उपायुक्त विजया कंठे यांनी निलंबित केले आहे. या कर्मचाऱ्यांनी बदलीचे आदेश स्वीकारले नसल्याचे कारण निलंबनामागे आहे, असे उपायुक्तांनी स्पष्ट केले. लेटलतीफ कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत दिले आहेत. या प्रकाराने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उल्हासनगर पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी अत्याधुनिक सुविधा असलेला आपत्कालीन कक्ष सुरू केला आहे. पावसाळ्यात भिंत पडणे, पूर येणे, पाणी साचणे, इमारत, झाडे पडणे या अत्यावश्यक कामांसाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. कक्षात २४ तास कर्मचारी तैनात असतील. मात्र, आठ कर्मचाऱ्यांनी बदली आदेशाला केराची टोपली दाखवत विभागाचा पदभार स्वीकारला नाही. उपायुक्त कंठे यांनी आयुक्तांना याबाबत माहिती दिली. अखेर, आयुक्तांच्या आदेशानुसार आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकाराने कर्मचारी व अधिकारी यांच्यात खळबळ उडाली आहे. दुपारी १२ नंतर कर्मचारी व अधिकारी आल्यानंतर पालिकेचा कारभार सुरू होतो. आपत्कालीन कक्षात इतर विभागातील कर्मचाऱ्यांची बदली केली जात आहे. कर्मचारी विलंबाने येत असल्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)