शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

संततधार पावसामुळे भातसात ४९ टक्के तर बारवी धरणात ५६ टक्के पाणी साठा

By सुरेश लोखंडे | Updated: July 20, 2023 17:59 IST

पावसाळा यंदा उशिराने सुरू झाल्यामुळे शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणांमध्येही पाणी साठा वाढण्यास विलंब होत आहे.

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई, ठाणेसह जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणाºया धरणांमधील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे. भातसा धरणात ४८.५१ टक्के तर बारवीत ५५.८५ टक्के पाणी साठा या मोठ्या जलाशयांमध्ये झाला आहे. याप्रमाणेच अन्यही धरणांमधील पाणी साठ्यातही समाधानकारक वाढ होत आहे. मंगळवारी, बुधवार या दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने धरणांचा साठा झपाट्याने वाढला आहे.

पावसाळा यंदा उशिराने सुरू झाल्यामुळे शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाºया या धरणांमध्येही पाणी साठा वाढण्यास विलंब होत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासूनच्या संततधार पावसाने या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पाणी पातळी वाढली आहे. भातसा धरणात ४५६.९८ (४८.५१ टक्के) दलघमी. पाणी साठा तयार झाला आहे. भातसात आजपर्यंत सरासरी १०९१ मिमी. पाऊस पडला. तर बारवीत १८९.२५ (५५.८५ टक्के) साठा झाला. या धरणात १२८६मिमी. पाऊस आजपर्यंत पडला.

आंध्रा धरणात १३८.१९ (४०.७५ टक्के) दलघमी पाणी साठा झाला. यामध्ये आजपर्यंत ८७५ मिमी. पाऊस पडला. मुंबईला पाणी पुरवठा करणाºया तानसा धरणात१०३(७१ टक्के) दलघमी पाणीसाठा झाला आहे. मध्ये वैतरणात ५०.६९टक्के तर अप्पर वैतरणात ४१टक्के साठा तयार झालेला आहे. मोडक सागरमध्ये ६२.९९ टक्के पाणी साठा आजपर्यंत झाला आहे.

टॅग्स :thaneठाणे