शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

संततधार पावसामुळे भातसात ४९ टक्के तर बारवी धरणात ५६ टक्के पाणी साठा

By सुरेश लोखंडे | Updated: July 20, 2023 17:59 IST

पावसाळा यंदा उशिराने सुरू झाल्यामुळे शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणांमध्येही पाणी साठा वाढण्यास विलंब होत आहे.

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई, ठाणेसह जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणाºया धरणांमधील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे. भातसा धरणात ४८.५१ टक्के तर बारवीत ५५.८५ टक्के पाणी साठा या मोठ्या जलाशयांमध्ये झाला आहे. याप्रमाणेच अन्यही धरणांमधील पाणी साठ्यातही समाधानकारक वाढ होत आहे. मंगळवारी, बुधवार या दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने धरणांचा साठा झपाट्याने वाढला आहे.

पावसाळा यंदा उशिराने सुरू झाल्यामुळे शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाºया या धरणांमध्येही पाणी साठा वाढण्यास विलंब होत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासूनच्या संततधार पावसाने या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पाणी पातळी वाढली आहे. भातसा धरणात ४५६.९८ (४८.५१ टक्के) दलघमी. पाणी साठा तयार झाला आहे. भातसात आजपर्यंत सरासरी १०९१ मिमी. पाऊस पडला. तर बारवीत १८९.२५ (५५.८५ टक्के) साठा झाला. या धरणात १२८६मिमी. पाऊस आजपर्यंत पडला.

आंध्रा धरणात १३८.१९ (४०.७५ टक्के) दलघमी पाणी साठा झाला. यामध्ये आजपर्यंत ८७५ मिमी. पाऊस पडला. मुंबईला पाणी पुरवठा करणाºया तानसा धरणात१०३(७१ टक्के) दलघमी पाणीसाठा झाला आहे. मध्ये वैतरणात ५०.६९टक्के तर अप्पर वैतरणात ४१टक्के साठा तयार झालेला आहे. मोडक सागरमध्ये ६२.९९ टक्के पाणी साठा आजपर्यंत झाला आहे.

टॅग्स :thaneठाणे