शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

संततधार पावसामुळे भातसात ४९ टक्के तर बारवी धरणात ५६ टक्के पाणी साठा

By सुरेश लोखंडे | Updated: July 20, 2023 17:59 IST

पावसाळा यंदा उशिराने सुरू झाल्यामुळे शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणांमध्येही पाणी साठा वाढण्यास विलंब होत आहे.

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई, ठाणेसह जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणाºया धरणांमधील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे. भातसा धरणात ४८.५१ टक्के तर बारवीत ५५.८५ टक्के पाणी साठा या मोठ्या जलाशयांमध्ये झाला आहे. याप्रमाणेच अन्यही धरणांमधील पाणी साठ्यातही समाधानकारक वाढ होत आहे. मंगळवारी, बुधवार या दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने धरणांचा साठा झपाट्याने वाढला आहे.

पावसाळा यंदा उशिराने सुरू झाल्यामुळे शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाºया या धरणांमध्येही पाणी साठा वाढण्यास विलंब होत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासूनच्या संततधार पावसाने या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पाणी पातळी वाढली आहे. भातसा धरणात ४५६.९८ (४८.५१ टक्के) दलघमी. पाणी साठा तयार झाला आहे. भातसात आजपर्यंत सरासरी १०९१ मिमी. पाऊस पडला. तर बारवीत १८९.२५ (५५.८५ टक्के) साठा झाला. या धरणात १२८६मिमी. पाऊस आजपर्यंत पडला.

आंध्रा धरणात १३८.१९ (४०.७५ टक्के) दलघमी पाणी साठा झाला. यामध्ये आजपर्यंत ८७५ मिमी. पाऊस पडला. मुंबईला पाणी पुरवठा करणाºया तानसा धरणात१०३(७१ टक्के) दलघमी पाणीसाठा झाला आहे. मध्ये वैतरणात ५०.६९टक्के तर अप्पर वैतरणात ४१टक्के साठा तयार झालेला आहे. मोडक सागरमध्ये ६२.९९ टक्के पाणी साठा आजपर्यंत झाला आहे.

टॅग्स :thaneठाणे