शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महामार्गामुळे बळीराजावर गदा

By admin | Updated: December 11, 2015 01:09 IST

मुंबई बडोदा शहरांना जोडणारा महामार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या हितसंबधीतांना जमीन संपादित करताना देण्यात येणाऱ्या नुकसान

सुरेश काटे,  तलासरीमुंबई बडोदा शहरांना जोडणारा महामार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या हितसंबधीतांना जमीन संपादित करताना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी तलासरीत गुरूवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्ग जाणाऱ्या गावातील बाधीत शेतकरी, डहाणू उपविभागीय अधिकारी अंजली भोसले, तलासरीचे तहसीलदार गणेश सांगळे, हायवे अ‍ॅथॉरीटीचे प्रकल्प संचालक एम. टी. अत्तरदे उपस्थित होते.या महामार्गामध्ये पालघर जिल्ह्यातील ६८ ते ११३ कि. मी. पर्यंतचा भाग येत असून यात तलासरी तालुक्यातील सुत्रकार, सावरोली, आंबेशेतगाव, मसानगाव, कोचाई, बोरमाळ, इ. गावातील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. एक्सप्रेस महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी या कुळकायद्यानुसार, वनजमिनी तसेच पारसी सावकारांच्या आहेत. या जमिनी संपादीत केल्याने बहुसंख्य आदिवासी शेतकरी भुमीहीन होणार आहेत. तसेच वर्षानुवर्षे जमिनी आदिवासी कसत आहे. परंतु त्या अजुन पर्यंत शेठ सावकारांच्या नावे असल्याने या जमिनीचा योग्य मोबदला आदिवासी शेतकऱ्याला मिळणार नसल्याने या कसत असलेल्या जमिनी प्रथम कसत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावे मग त्या संपादीत करा असा एकसूर आजच्या बैठकी शेतकऱ्यांनी काढला. > उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांनी जमिनी संपादित करताना त्या गावाचे पत्व वर्षातील जमीन खरेदी विक्री, बाजारभाव तसेच रेडीरेकनरच्या दरानुसार जमिनीचा मोबदला देणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीतील घरांची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मुल्यांकन करण्यात येणार असून फळझाडेचे मुल्यांकन कृषी विभाग तर वनझाडाचे मुल्यांकन वन विभागाकडून करण्यात येवून त्याचे दराचे दुप्पट दर देण्यात येणार आहे.